विरोधक महायुतीने काय केले ? असे विचारत आहेत. मतदारसंघात विकास झाला नसल्याचा अपप्रचार ते करत आहेत. परंतु सत्ता असताना
शरद पवारांनी मधुकर पिचड यांना हाताशी धरून धनगर व धनगड असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला.
तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग, महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटलांनी प्रचारादरम्यान, विकासाचा आराखडाच मांडलायं.
महायुती सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षात जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजना
मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी जालना जिल्ह्यातील अनेक उमेदवार रात्री अंतरवलीत दाखल झाले होते. रात्री उशीरापर्यंत बैठक झाली.
नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात एका विद्यमान आमदाराने आपल्या पत्नीसाठी निवडणुकीतून माघार घेतली आहे