शहरात झालेली विकास कामे आ.निलंगेकर यांच्यामुळेच झाली आहेत.शहरातील जनतेसाठी आ.निलंगेकर यांनी पाठपुरावा करून पाणीपुरवठा
काही वर्षांपूर्वी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पंधरा मिनिटांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांची काही
जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत अवघ्या १८ महिला उमेदवार आहेत. यामध्ये केवळ फुलंब्री आणि कन्नड याठिकाणीच प्रमुख पक्षांनी
तानाजी सावंत यांनी भूम तालुक्यातील सुकटा, वाकवड, हाडोंग्री गावांमध्ये सभेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांशी संवाद साधला.
लातूरने कायम देशाला एक नवा विचार दिला आहे. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विचारांची लातूर ही जननी राहिली आहे. तरी देखील
तुळजापूरसह उमरगा आणि लोहारा तालुक्यातील एकूण ७०७८ हेक्टर क्षेत्र हक्काचे पाणी पदरात पडल्यामुळे सिंचनाखाली येणार आहे.