माझ्या जन्मापूर्वी निळवंडे धरणाचा जो प्रश्न होता तो मोदींनी सोडवला असा दावा फडणवीस यांनी केला. ते अहमदनगरमधील विखेंच्या प्रचार सभेत बोलत होते.
4 जूननंतर 'इंडी'वाल्यांचा झेंडा उचलणाराही दिसणार नाही, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची अवस्थाच सांगितली आहे.
Sujay Vikhe यांनी मतदारांना पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला मतदान करण्याचं आवाहन केलं.
सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगर येथे सभा झाली. त्यामध्ये जि्ल्हा मोदींच्या पाठीशी आहे असं संग्राम पाटील म्हणाले.
पश्चिम वाहिन्या नद्यांचं समुद्राला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणून नगर जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचं साकडं राधाकृष्ण विखे यांनी घातलं.
शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या चारचाकी वाहनावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली.