- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
‘सदाशिव लोखंडेंनी शिर्डीतून पुन्हा उभं राहुन दाखवावंच’; उद्धव ठाकरेंनी दम भरला…
Udhav Thackeray On Sadashiv Lokhande : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यात येत आहे. दरम्यान, या यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभांमधून उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) सत्ताधाऱ्यांवर धारेवर धरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी शिर्डीतून पुन्हा […]
-
“मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार”; भाजप प्रवेशाच्या चर्चांना नाथाभाऊंचा फुलस्टॉप!
Eknath Khadse : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी (Ashok Chavan) पक्ष सोडल्यानंतर लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल. या राजकारणातच पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याच्या चर्चा ऐकू येत होत्या. मागील काही दिवसांपासून खडसे राजकारणातून गायब झाले होते. नेहमीप्रमाणे आक्रमक पद्धतीने पक्षाची बाजू मांडतानाही दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या […]
-
Eknath Khadse : एकनाथ खडसेंची भाजपात येण्याची तयारी? महाजनांनी स्पष्टच सांगितलं
Eknath Khadse : आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपाने (Lok Sabha Election) सुरू केली आहे. निवडणुकीत मोठा विजय साकारण्यासाठी नवीन मित्रांची शोधाशोध आणि अन्य पक्षांतील नेत्यांचं स्वागत केलं जात आहे. बाहेरुन आलेल्या नेत्यांचे थेट भाजपात किंवा सहकारी पक्षांत पुनर्वसन केले जात आहे. काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राजीनामा देत पक्षाला धक्का दिला. […]
-
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार तांबेंबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली ‘ही’ मागणी
Ahmednagar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला (congress)रामराम ठोकत पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच काँग्रेसचे आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe )यांच्याबाबत आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक महत्वाची मागणी सोशल मीडियावर (Social media)केली आहे. तांबे यांचं निलंबन रद्द करुन काँग्रेसने त्यांना सन्मानपूर्वक पुन्हा पक्षात घ्यावं, अशी […]
-
नगरचे भूमिपुत्र गोरक्ष गाडीलकर शिर्डी संस्थानचे नवे ‘सीईओ’
Ahmednagar News : जगात ख्याती असलेले शिर्डीच्या (Shirdi) साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गोरक्ष गाडीलकर (Goraksha Gadilkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गाडीलकर सध्या नागपूरला रेशीम संचालक म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे ते मूळचे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवाशी आहेत. अलीकडेच आयएएस दर्जा मिळालेले गाडीलकर यांच्या रुपाने या पदावर नगर जिल्ह्याच्या भूमिपुत्राला संधी मिळाली आहे. […]
-
जिल्ह्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, मंत्री विखेंच्या प्रशासनाला सूचना
Radhakrishna Vikhe Patil : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहता कामा नये. तसेच टंचाई नियोजनासंदर्भातील सर्व्हेची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील Radhakrishna Vikhe Patil प्रशासनाला दिले आहेत. जिल्हा टंचाई निवारण नियोजनासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील टंचाई नियोजन […]









