Ahmednagar News : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांची भेट घेतली. यावेळी भेट घेऊन कुलकर्णी यांच्या तब्येतीची चौकशीही केली आहे. दरम्यान, कुलकर्णी यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. तलाठी भरती परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर, कधीपर्यंत मिळणार नियुक्तीपत्रे? कुलकर्णी यांच्यावर हल्ला […]
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. हल्ल्यात त्यांना तीन तरुणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली, त्यामुळे हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींनी अटक केली आहे. Rajasthan Election : भाजपची […]
Supriya Sule on social activities Heramb Kulkarni attack: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्राचार्य हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. शाळेजवळ गुटखा विक्रीला विरोध केल्यामुळे हा हल्ल्या झाल्याचे कारण समोर येत आहे. हेरंब कुलकर्णी यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज नगरमध्ये भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका […]
Nana Patole : राज्यातील टोलवरील वसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हलक्या वाहनांकडून टोल घेतला जात नाही असं वक्तव्य केलं आणि या वादाला अधिकच धार चढली. आज मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या वक्तव्याची शहानिशा करणार तसेच टोलनाक्यावर जर कुणी अडवलं तर टोलनाकाच जाळून टाकण्याचा इशारा दिला. […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंतरवाली सराटी गावात उपोषण केलं. सरकारने आश्वासन दिल्यानंतर 40 दिवसांचा वेळ देत त्यांनी उपोषण स्थगित केलं. त्यानंतर आता जरांगे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते नाशिकमध्ये होते. येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर भाषणात त्यांनी सरकारला काही टोचणारे सवाल केले. […]
अहमदनगर : शहर विकासासाठी आमदार संग्राम जगताप हे राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्यामुळे विकासकामासाठी मोठा निधी प्राप्त होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते माळीवाडा वेसपर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी माझ्याकडे निधीची मागणी केल्यानंतर त्यांना तातडीने निधी उपलब्ध करून दिला होता. त्या माध्यमातून दर्जेदार रस्ता काँक्रीट करण्याचे काम मार्गी लागले आहे. विकास कामातून नगर […]