Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचे लवकरच आता उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होणार आहे. 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय आता 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्यास नुकतेच शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना उत्तम दर्जाच्या सेवा प्राप्त होणार आहे. दरम्यान या रुग्णालयासाठी पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News ) निळवंडे कालव्याचे पाणी आज शनिवारी सोडण्यात येणार असून, याच आवर्तनात कोपारगाव शाखा कालव्याला पाणी देण्याचा प्रयत्न आहे. या कालव्याच्या कामाकरीता पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सर्व सर्व यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याने वर्षानुवर्षे असलेली पाण्याची प्रतिक्षा संपणार असल्याचा विश्वास महसूल पशुसंनवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News ) जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये सर्वपक्षीय पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यंदाच्या वर्षी काही झाले तरी जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही. तसेच यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी आम्ही संघर्षासाठी तयार आहोत, असा निर्धार सर्वपक्षिय पाणी परिषदेमध्ये करण्यात आला. कारण यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने जेमतेम हजेरी लावली आहे. […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) नेवासा तालुक्यातील अनेक कामांना राज्य शासनाकडून स्थगिती देण्यात आली होती. राज्यात काही महिन्यांपूर्वी राजकीय बंड होऊन यामधून सत्तापालट झालं. त्यांनतर नगर आमदार शंकरराव गडाख यांनी मंत्रीपदाच्या काळात नेवासा तालुक्यात एकूण 78 कोटी रुपयांचे कायम मंजूर करण्यात आली होती. मात्र सत्तांतरानंतर या कामांवर स्थगिती देण्यात आली होती. मात्र विकासकामांसाठी […]
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News) येथे महसूल भवन इमारतीचं काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आता या इमारतीचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महसूल भवनाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. शनिवार 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. MP Election 2023 […]
अहमदनगर : शाळेजवळ असलेली पानटपरी हटविल्यावरून सामाजिक कार्यकर्ते (social activities) व सीताराम सारडा शाळेचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. सुपारी देऊन हा हल्ला घडवून आला होता. अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते हे हेरंब कुलकर्णी यांना भेटण्यासाठी येऊन त्यांना धीर देत होते. आता ते बरे झाले आहेत. त्यानंतर त्यांनी एक सविस्तर […]