Nashik Ganesh Visarjan : राज्यभरात गणरायाला निरोप देण्याासाठी उत्साहाचं वातावरण आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भात ढोल-ताशाच्या गजरात निरोप दिला जात आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतानाच नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. गणरायाच्या मुर्तीचं विसर्जन करण्यासाठी गेलेल्या नाशिकचे चार जण पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. भाजी मंडईनंतर आता राहुल गांधी फर्निचर मार्केटमध्ये; म्हणाले, […]
Ganpati Bappa Morya : मोठ्या थाटात आगमन झालेल्या गणरायाचे आज विसर्जन करण्यात येत आहे. दरम्यान नगर शहरात पारंपरिक वाद्याच्या सुरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. नगर शहराचे ग्रामदैवत म्हणून नावाजलेला विशाल गणपती (Shri Vishal Ganpati)तसेच मानाच्या गणपतीला आज मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. यावेळी नगर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्ग भाविकांनी दाटलेला पाहायला मिळाला. भाजी […]
Ganesh Visarjan 2023 : मोठ्या थाटामाटात विराजमान झालेल्या लाडक्या गणपती बाप्पाला आज निरोप देण्यासाठी गणेश मंडळं सज्ज झाली आहेत. नगर शहरात (Ahmednagar News) आज गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan 2023) प्रशासन देखील सज्ज झाले आहे. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने नगर शहरातून जाणारी वाहतूक वळविण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक […]
Radhakrushna Vikhe On Balasaheb Thorat : पाहुणे म्हणून या, पण भाडेकरी बनण्याचचा प्रयत्न करु नका, या शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांना खास शैलीत टोमणा मारला आहे. काही दिवसांपूर्वीच तुम्ही पालक म्हणून रहा मालक बनू नका, असा सल्लाचं बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) […]
Ahmednagar-Manmad Highway : अहमदनगर : जिल्हयातील अहमदनगर-मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील सावळी विहीर ते नगर बायपास रस्ता तात्काळ दुरुस्ती करून वाहतूक योग्य करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित यंत्रणांना दिले. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि संबंधित ठेकेदारांच्या उपस्थितीमध्ये मंगळवार (26 सप्टेंबर) मुंबई मंत्रालय येथे […]
अहमदनगर: सर्वांच्या मनामध्ये भारत माता, प्रभू श्रीरामांबद्दल नितांत आदराची भावना आहे. भाजपला मात्र भारत माता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीच मोठे वाटतात हे संतापजनक आहे. म्हणूनच नगर शहर दौऱ्यावर आले असता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भारत मातेच्या घोषणा थांबवून उपस्थितांना नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावण्याचा निंदनीय किळसपणा प्रकार घडलाचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत […]