Ram Shinde on Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे, या संदर्भात माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी माहिती दिली आहे. यासंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक घेण्यात आली होती. या निर्णयाने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. राम शिंदे […]
Ahmednagar News : शहरातील धर्माधिकारी मळा येथील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटला शॉर्ट (Ahmednagar News) सर्किटमुळे भीषण आग लागली. हा फ्लॅट दिवंगत प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा असल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणी अनेक जण अडकले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर […]
Ahmednagar News : चार महिलांची हत्या केल्याचा आरोप आणि एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या अण्णा वैद्य या सीरियल किलरचा जमावाकडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडली. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने त्याला घरातून ओढून आणत बेदम मारहाण केली. या मारहाणीत जबर मार बसल्याने अण्णा वैद्यचा मृत्यू झाला. या घटनेने सगळ्या जिल्ह्यातच खळबळ उडाली […]
Ahmednagar News : अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनची वार्षिक (Ahmednagar) सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या सभेत अहमदनगर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नरेंद्र फिरोदिया यांची फेरनिवड करण्यात आली. शहरातील हॉटेल आयरिस प्रीमियर येथे या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या सभेत विविध विषयांवर […]
नागपूर : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कर्जत-जामखेड एमआयडीसीची अधिसूचना निघण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज (12 डिसेंबर) कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी बैठक बोलावली आहे. दुपारी तीन वाजता उद्योगमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार राम शिंदे आणि विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. […]
Maharashtra Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली.गेल्या तीन वर्षात चांगला पाऊस झाला मात्र यंदाच्या वर्षी जिल्ह्यात (Maharashtra Winter Session) पावसाचे प्रमाण कमी झाले. यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. सरकारने 40 हून अधिक गावांचा समावेश दुष्काळसदृश्य गावांच्या यादीत केला. […]