- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
Ahmednagar : ‘थोडं थांबा, लवकरच ‘मविआ’ सरकार येणार’; राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा
Ahmednagar News : महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे गट बाहेर पडल्याने माविआचे सरकार कोसळले व राज्यात शिंदे फडणवीसांचे महायुतीचे सरकार स्थापन झाले. विरोधक असल्याने निधीची कमतरता बसू लागली मात्र काळजी नसावी येथे आठ ते दहा महिन्यांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असे मोठे भाकित राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkt Tanpure) यांनी केले. […]
-
‘तत्त्व अन् सत्त्व न बदल्याने निधी मिळण्यास अडचणी’; कोल्हेंची सत्ताधाऱ्यांवर सडेतोड टीका
Amol Kolhe News : ज्यांनी तत्व आणि सत्व बदलली नाहीत, त्यांना निधी मिळत नसल्याची सडेतोड टीका राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवर केली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हेंकडून अजित पवार गटावर जोरदार टीका केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या शिबिरानिमित्त खासदार कोल्हे अहमदनगर दौऱ्यावर होते. […]
-
‘चुनावी जुमला करणाऱ्यांना राम कसा पावणार?’, अमोल कोल्हेंचे भाजपवर टीकास्त्र
अहमदनगर : प्रभू श्रीराम (shriram) यांच्याविषयी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. राम हे मांसाहारी होते, असं विधाान केल्यानं नवा वाद पेटला आहे. यावर बोलतांना खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले असून यावर अधिक काही बोलणं उचित ठरणार नाही. मात्र प्रभू श्रीरामाविषयी कोणी काय बोलावं हे ठराविक […]
-
दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय – मंत्री विखे पाटील
अहमदनगर : राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांना गायीच्या दूधाचा पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना (milk producing farmers) प्रतिलिटर पाच रूपये अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. भावना गवळी ईडीनंतर आता आयकर विभागाच्या रडारवर, 18 […]
-
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सत्यजित तांबे सरसावले; शिक्षणमंत्र्यांकडे केली मागणी
Ahmednagar News : राज्यातील अनेक ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी नंदुरबारसह इतर जिल्ह्यात स्थलांतर करतात. यावेळी कामगारांचे संपूर्ण कुटुंब हे गाव सोडत असतं. त्यामुळे मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित होतो. मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी कायद्यानुसार जिल्हा परिषदेने ‘साखरशाळां’च्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडली आहेत. मात्र, अजूनही काही जिल्ह्यात साखर शाळा सुरू झालेल्या नाहीत. यावर आमदार […]
-
‘आधी अनधिकृत आता अधिकृतपणे फोन टॅप होणार’; शुक्लांची नियुक्ती होताच खडसेंचा आरोप
Eknath Khadse On Rashmi Shukla : आधी अनधिकृत पण आता अधिकृतपणे फोन टॅप होणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची वर्णी लागलीयं. याआधी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांनंतर आता पुन्हा एकनाथ खडसे यांनी शुक्ला यांच्याबाबत […]









