- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
निळवंडेतून आवर्तन कधी सुटणार? महसूल मंत्री विखेंनी सांगूनच टाकलं
Radhakrushna Vikhe Patil : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिली. ‘बहिर्जी’ म्हंजे शिवबाची तळपती तलवार”; हिंदवी स्वराज्याच्या सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा सांगणारा सिनेमा प्रवरा डावा कालव्यातून तसेच मुळा उजव्या कालव्यातून सोमवारपासून आवर्तन सोडण्याची सूचना त्यांनी जलसंपदा विभागाला […]
-
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आमदार लंकेंकडून मोठं गिफ्ट! साडेसोळा कोटींचे अनुदान मंजूर
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) पारनेर तालुक्याच्या विविध भागामध्ये झालेल्या गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे 16 कोटी 76 लाख 85 हजार 368 रूपयांचे अनुदान मंजुर झाल्याची माहीती आ. नीलेश लंके यांनी दिली. सध्या जिल्ह्यात एकीकडे विखे पिता-पुत्रांकडून विकासकामांच्या मंजुरी आणि निधीसाठी लगबग सुरू आहे. त्यात निवडणुका तोंडावर आल्या असताना लंके आणि विखेंमध्ये लोकांना आकर्षित करण्यासाठी […]
-
लोकसभा झाल्यावर आम्हाला वाऱ्यावर सोडू नका…कर्डिले असं का म्हणाले?
Ahmednagar : राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका असून त्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. नुकतेच नगर शहरात महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी जोरदार राजकीय फटकेबाजी देखील झाली. आम्हाला देखील विधानसभा निवडणूक लढवायची आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये एकमेकांना एकमेकांची गरज भासणार आहे तर आम्ही तुम्हाला मदत करू मात्र, लोकसभेनंतर आम्हाला वाऱ्यावर सोडू नका. […]
-
Ahmednagar News : ज्यांना साखर कडू लागते, त्यांनी लाडू वाटावेत, सुजय विखेंचा विरोधकांना टोला
Sujay Vikhe : आगामी काळात राज्यात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. त्यात भाजपचे खासदार सुजय विखेही (Sujay Vikhe) मागे नाहीत. त्यांचे आपल्या मतदारसंघात मोफत साखर वाटपाचे कार्यक्रम जोरदार सुरू आहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला होता. आता पुन्हा […]
-
उद्धव ठाकरे-शरद पवार म्हणजे विक्रम वेताळची जोडी, मंत्री विखेंची खोचक टीका
अहमदनगर : दोन दिवसांपूर्वी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. ठाकरे स्वत:ला जाणता राजा समजणाऱ्या ज्येष्ठ नेत्याच्या इशाऱ्यावर कठपुतळीसारखे नाचतात. आता दोघांचेही सरकार गेले, आता दोघेही एकमेकांना सल्ले देतात. सल्ले देता-घेता दोघांचेही वाटोळे झाले, अशी टीका त्यांनी केली होती. […]
-
ज्यांना आपले पक्ष सांभाळता आले नाही ते आघाड्या करू लागेलत; विखेंचा विरोधकांवर हल्लाबोल
अहमदनगर: विरोधी पक्ष नेत्यांनी कितीही आघाड्या करू द्या, कितीही यात्रा काढू द्या ? या देशाचे जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाच निवडून देईल. पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी देखील राजकीय पंडितांनी विश्लेषण केली तेथे फोल ठरले. तीनही राज्यांचे निकाल हे विरोधकांच्या डोळ्यात अंजन आहे अशा शब्दांत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विरोधकांवर […]









