- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
Lok Sabha 2024 : ‘राष्ट्रवादीने नगर दक्षिण सोडल्यास आम्ही तयार’; राऊतांचं दबावाचं पॉलिटक्स!
Lok Sabha Election 2024 : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू (Lok Sabha Election 2024) लागले आहेत. राजकीय पक्षांत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र त्याआधीच नेते मंडळींकडून दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjya Raut) यांनी या राजकारणात आघाडी घेतली आहे. आता त्यांनी नगरमध्ये […]
-
Sanjay Raut : अस्वस्थ वाटत असेल तर राजीनामा द्या! राऊतांचे भुजबळांना आव्हान
Sanjay Raut Criticized Chhagan Bhujbal : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange) मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ आक्रमक (Chhagan Bhujbal) झाले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र दुसरीकडे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका केली जात असून आता भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. ओबीसी नेते माजी खासदार […]
-
‘ग्रामीण भागात कार्यरत असणार डाकसेवकांचे मोलाचे योगदान’
अहमदनगर: अहमदनगर डाक विभागामध्ये (Ahmednagar Post Office) पोस्ट ऑफिसच्या विविध योजनेत उल्लेखनीय काम करणाऱ्या डाक कर्मचारी यांचा कौतुक सोहळा प्रजासत्ताक दिनी (Republic Day) झाला. ग्रामीण भागात कार्यरत असणार डाकसेवकांचे मोलाचे योगदान आहे, असा विश्वास डाकघर प्रवर अधीक्षक बी नंदा यांनी व्यक्त केला. प्रवर अधीक्षक बी नंदा म्हणाल्या, पोस्ट विभागाच्या योजना जनसामान्यांनापर्यंत पोहचविण्यासाठी डाक कर्मचारी व […]
-
धक्कादायक घटना! वकील पत्र घेतलेल्या आरोपीने खंडणीसाठी वकील दाम्पत्याला संपवलं
Rahuri News : राहुरी न्यालायात (Rahuri court) वकिली करणाऱ्या आढावा दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली. अॅड. राजाराम जयवंत आढाव (Rajaram Jaywant Aadhav) (वय – 52) आणि ॲड. मनीषा आढाव (वय- 42) असं या मृत दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर राहुरी तालुक्यातील (Rahuri Police) उंबरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत दोघांचे […]
-
सावधान! बिबट्या येतोय, वनविभाग झाला सतर्क; नागरिकांना महत्वाचं आवाहन
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याच्या सर्वच भागात बिबट्याचा (Leopard)वावर असून उसाची शेती हे बिबट्याचे प्रामुख्याने अधिवास बनलेले आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरु झाला आहे. मागील 10 ते 15 दिवसांमध्ये जिल्ह्यात (Ahmednagar)वेगवेगळ्या ठिकाणी तीन लहान बालकांना बिबट हल्यामध्ये आपला जिव गमवावा लागला आहे. त्यामुळे ऊसतोड करत असताना शेतकरी (farmer)व मजुरांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा […]
-
Sharad Pawar यांच्याकडून फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाखाली जातिवाद अन् विश्वासघात; देवधरांचा निशाणा
Sharad Pawar : लालूप्रसाद यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्याप्रमाणेच जातिवाद महाराष्ट्रात शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून केला जातो. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन त्यांच्याकडून ओबीसी आणि मराठ्यांचा देखील विश्वासघात शरद पवार कार्य करत आले आहेत. हे केवळ ते काही लोकांना खुश ठेवण्यासाठी करतात. अशी टीका भाजपचे नेते सुनील देवधर (sunil deodhar ) यांनी केली ते अहमदनगरमध्ये […]









