- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
के. के. रेंजवर तोडगा निघणार ? संरक्षण मंत्र्यांनी दिले आश्वासन
अहमदनगरः लष्कराच्या सरावाच्या के. के. रेंजसाठी (k. k. Range) अधिकची जमीन संपादित केली जाणार आहे. त्यामुळे जमिन जाणाऱ्या राहुरी, नगर, पारनेर या तीन तालुक्यांतील शेतकरी धास्तावले आहे. जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहेत. तर या निर्णयाला राजकीय विरोध सुरू झाला आहे. प्रवरानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह […]
-
‘मोकाट कुत्र्यांच्या प्रणयक्रीडेमुळे महिलांचा विनयभंग’; थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच पत्र
नाशिक : नाशिक (Nashik) शहरात भटकी कुत्रे (stray dogs) आणि जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे मोकाट कुत्रे रस्त्यावर संभोग करतात, त्यामुळे ये-जा करणाऱ्यांच्या मनात लज्जा निर्णाण होते. या संदर्भात स्थानिकांनी नगरपालिकेकडे मोकाट जनावरे, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, वारंवार तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना (Collector […]
-
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साईबाबांचरणी लीन…
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दर्शन घेतले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन ही घेतले. अहमदनगर दौऱ्यात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य कलागौरव पुरस्कार सोहळ्याला मंत्री राजनाथ सिंह यांनी हजेरी लावली. पुणे, पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेवकांच्या डोक्याची मंडई; म्हणतात, लोकसभेनंतर बघू… […]
-
मला वाटलं विखे भाजपात काम करतील की नाही… चंद्रशेखर बावनकुळे असं का म्हणाले?
Ahmednagar : ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी अनेक वर्ष काँग्रेस पक्षात राहून काम केले. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र तेव्हा मला वाटलं की विखे पाटील हे भाजपात काम करतील की नाही, पण आज ते भाजपात आहेत. आज मला अभिमान आहे की ते आमचे नेते असून सहकारमध्ये अनुभवी नेते आमच्या सरकारमध्ये आहे, असे वक्तव्य भाजपचे […]
-
कॅन्टोन्मेंट हद्दीतल्या नागरी समस्यांनी वेधलं लक्ष; संग्राम जगतापांचं संरक्षणमंत्र्यांना पत्र
Ahmednagar Cantonment Board : अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरिकांना दुमजली बांधकाम, आरोग्य सुविधा, लष्करी हद्दीजवळ बांधकाम अशा विविध मागण्याचं साकडं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांच्याकडे घातलं आहे. विठ्ठलराव विखे साहित्य पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंत्री राजनाथ सिंह आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांनी भिंगार […]
-
Lumpy Skin : अहमदनगर जिल्हा लम्पी बाधित क्षेत्र म्हणून घोषित; आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश
Lumpy Skin : अहमदनगर जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी (Lumpy Skin) रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यात या रोगाच्या प्रादुर्भावाने अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जनावरांचे बाजार भरविण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या रोगाच्या अटकावसाठी व रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार नगर जिल्हा […]










