- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
जळगावात राष्ट्रवादीला धक्का! खडसेंची साथ सोडत जुन्या शिलेदारांच्या हाती भाजपाचा झेंडा
Eknath Khadse : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. राज्याच्या राजकारणात पक्षांतराला वेग आला असून याचा फटका शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनाही बसला आहे. खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीची वाट धरलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा घरवापसी करत भाजपचा (BJP) झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाजपचे […]
-
प्रत्येक टँकरला जीपीएस यंत्रणा हवीच, टंचाई आढावा बैठकीत विखेंचे आदेश
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे महत्त्वाचे धरणेही भरली नाहीत. जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पालकमंत्री व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe)यांनी जिल्ह्याची टंचाई आढावा बैठक घेतली आहे. यात अधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना करण्याच्या सूचनाही विखे यांनी केल्या आहेत. गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी […]
-
कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादीचाच, आमदार काळेंच्या दाव्याने कोल्हेंसमोर पेच
Ashutosh Kale VS Snehalata Kolhe : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्याने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील (Kopargaon Constituency) चित्र बदललं आहे. एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) आता एकत्र दिसू लागले आहेत. दोन्ही नेत्यांकडून आम्हालाच तिकीट मिळणार असा दावा केला जातोय. […]
-
Ahmednagar News : हरेगाव अमानुष मारहाण प्रकरणी मोठी अपडेट! गलांडेसह दोघांना अटक…
Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात चार मागासवर्गीय तरुणांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपी युवराज नानासाहेब गलांडेसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत चार जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. Gadar 2 पोहचला 500 कोटींजवळ; तिसऱ्या विकेंडलाही बंपर कमाई करत […]
-
‘सरकारने लोकांचा अंत पाहू नये..,’; अमानुष मारहाण प्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा इशारा
अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात चार मागासवर्गीय तरुणांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शेळी आणि कबुतरे चोरल्याच्या संशयावरुन तरुणांना झाडाला उलटं टांगून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीयं. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळत असून या प्रकरणावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) सरकारला थेट इशाराच दिला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरचं तापमान […]
-
भाजपने पसरवलेल्या द्वेषातूनच श्रीरामपूरची घटना घडली, नाना पटोलेंचा हल्लाबोल
Ahmednagar Crime : श्रीरामपूर तालुक्यातील (Srirampur Crime) हेरगाव येथे कबुतर चोरल्याच्या संशयावरून एका दलित तरुणाला अर्धनग्न करून झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. भाजपने (BJP) राजकीय फायद्यासाठी समाजात जो द्वेष पसरवला आहे, त्यातूनच या घटना घडत आहेत. भाजपने देशाच्या सामाजिक ऐक्याला गालबोट लावले आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष […]










