Ahmednagar Politics : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीची (BRS) महाराष्ट्रात एन्ट्री झाली आहे. नगर जिल्ह्यात या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला मोठा हादरा दिला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते घनश्याम शेलार यांनी काल हैदराबाद येथे चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांची भेट घेत बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष प्रवेशानंतर जिल्ह्याच्या राजकारणात […]
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने राज्यात एन्ट्री घेतली आहे. आता त्यांच्या पक्षाने नगर जिल्ह्यातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. नगरमधील काही दिग्गज राजकीय नेते भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांचे नाव अग्रक्रमाने पुढे येत आहे. शेलार यांनी आतापर्यंत […]
अहमदनगर : “घरातील लहान पोराने मांडीवर घाण केली म्हणून आपण मांडी कापत नाही किंवा पोराला बाजूला करत नाही. जे संचालक फुटले त्यांच्यावर नक्की कारवाई होईल. त्याबाबत मी वरिष्ठांना अहवाल पाठवेन, असं म्हणतं अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (Rajendra Phalke) यांनी कर्जत बाजार समितीतील वाद आणि त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर रोकठोक शब्दात प्रतिक्रिया दिली. […]
अहमदनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आता अहमदनगर जिल्ह्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यातील ३ बडे नेते सध्या बीआरएसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर जिल्ह्यात सध्या कंबर कसायला सुरुवात केली आहे. तिथे राष्ट्रवादीचे रौप्य महोत्सवी वर्षही साजरे होणार होते. मात्र पावसाआभावी ही सभा रद्द करण्यात आली. […]
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) येथून जाहीर केला. त्यानंतर जिल्हा विभाजनाच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता जिल्हा विभाजनाच्याही हालचाली सुरू होतील असे वाटत असतानाच आज सरकारने मोठा निर्णय घेत झटका दिला आहे. […]
नाशिकमधील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार एका शेतकऱ्याने चव्हाट्यावर आणला आहे. या शेतकऱ्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करीत चांगल्या कांद्याला कमी भाव तर निकृष्ट दर्जाच्या कांद्याला चांगला भाव दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. व्हिडिओमध्ये आजच्या तारखेचा बिल दाखवत एका ठिकाणी कांद्याला 1200 रुपये क्विंटल दराने तर दुसरा कांदा 600 रुपये क्विंटल […]