अहमदगनर : शेवगाव (Shevgaoun)तालुक्यातील गंगामाई शुगर इंडस्ट्रीजच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी आग लागल्याचं समोर आलंय. यावेळी तेथे 32 कर्मचारी कार्यरत होते. त्यातील दोन कर्मचारी किरकोळ जखमी असून उर्वरित 30 कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती गंगामाई साखर कारखान्याचे (Gangamai Sugar Factory)अध्यक्ष रणजीत मुळे (Ranjit Mule)यांनी दिलीय. सविस्तर माहिती अशी की, […]
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील नजिक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला आज शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान मोठी आग लागली आहे. ही आग इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याने लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीने रौद्ररुप घेतले असून इथेनॉल असल्यामुळे आगीची तीव्रता अधिक आहे. यामुळे कारखाना परिसरातून नागरिकांना दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. कारखाना प्रशासन आग आटोक्यात […]
नाशिक – कोणत्याही शहराचे नाव बदल्याने विकास होत नाही. पण या दोन्ही शहरांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी भाग आहे तिथं पाण्याचे स्त्रोत तयार केल्यास त्या भागाचा विकास होईल. औरंगाबाद शहरात देखील चांगली विकासकामे सुरु आहेत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितले. रामदास आठवले नाशिकमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते. पुढे […]
जळगाव : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटातील आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय. शिवसेनेसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना जनतेने धडा शिकवला असा दावा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातो. यासाठी नारायण राणे आणि छगन भुजबळ यांचा दाखला दिला जातो. काल पुण्यात अजित पवार यांनी देखील हाच दावा केला. उध्दव […]
अहमदनगर : अहमदनगर शहरातील विश्वभारती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाने महान संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवले. संत गाडगे बाबा यांनी सामाजिक न्याय, स्वच्छता आणि समाजसुधारणा केली. त्यांच्याच या महान कार्याला हातभार लावण्यासाठी त्यांनी या विद्यार्थी आणि शिक्षकांनी हा उपक्रम राबवला. Narayana Murthy : मूनलाइटिंग, वर्क फ्रॉम होमच्या जाळ्यात अडकू नका, तरुणांना सल्ला […]
जळगाव : राज्यातील सत्ता संघर्षानंतर सोशल मीडियावर शिंदे गटाच्या आमदारांना नेटकरांकडून चांगलेच ट्रोल केले जात आहे. राजकीय मैदानात विरोधकांना आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी करणाऱ्या पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना देखील ट्रोल केले जात आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आपल्या फेसबुक (Facebook) वरील कमेंटचा पर्याय बंद करून टाकला आहे. गेल्या काही वर्षापासून सोशल मीडिया हे माध्यम वाढले […]