- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
Maharashtra Politics : ‘उद्धव ठाकरेच मोठा कलंक’; विखे पाटलांचा घणाघात
Radhakrishna Vikhe replies Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजप नेते चिडले आहेत. त्यांनी ठाकरेंवर टीकेची झोड उठविली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नितेश राणे यांच्यानंतर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनीही उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली आहे. विखे नगरमध्ये आले होते. त्यानंतर […]
-
सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; बस थेट 400 फूट दरीत कोसळली
Nashik Accident News : नाशिकच्या सप्तश्रृंगीगड घाटात (Saptshringi Gad Ghat) बसचा भीषण अपघात झाला आहे. गणपतीटप्प्यावरुन बस घाटात कोसळ्याची प्राथमिक माहिती मिळत असून अपघातात एका महिलेचा (नाव कळू शकले नाही) मृत्यू झाला आहे. या बसमध्ये 23 प्रवासी प्रवास करत होते. 11 रुग्ण वणी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 11 रुग्ण नाशिक येथे शासकीय रुग्णालयात […]
-
केडगाव पोस्ट ऑफिस विभागात अल्पबचत योजनेत अव्वल
अहमदनगरः अहमदनगर डाक विभागामध्ये आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांचा विशेष गौरव सोहळा झाला. पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल व अहमदनगर जिल्ह्याचे रामचंद्र जायभाये, पोस्टल सर्विसेस डायरेक्टर सिमरन कौर (पुणे विभाग), अहमदनगर डाकघर अधीक्षक जी हनी यांच्या प्रमुख उपस्थितीत सीएसआरडी कॉलेजच्या हॉलमध्ये सोहळा झाला. भारतीय पोस्ट विभागाच्या विविध योजनांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या […]
-
‘आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी अन् आता’… रोहित पवारांनी सांगितला भाजपाचा प्लॅन!
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपवर टीका करत आहेत. आता कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांना मोठा गौप्यस्फोट केला आहे. काही दिवसांआधीच सांगितलं होतं की शिवसेनेनंतर राष्ट्रवादी टार्गेट आहे. त्यानुसार घर फोडलं, पक्ष फोडला. आता आगामी निवडणुकीच्या आधी काँग्रेस सुद्धा टार्गेट असू शकते, असा खळबळजनक गौप्यस्फोट रोहित पवार […]
-
विखे पाटील 8 तास जनता दरबारात; रात्री 11 पर्यंत नागरिकांची गर्दी
अहमदनगर : नागरिकांच्या समस्यांना सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी जनता दरबार हा भरवला जात असतो. अनेक लोकप्रतिनिधी जनता दरबारचे आयपजन करून जनतेच्या समस्यां मार्गी लावत असतात. मात्र नुकताच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनता दरबार पार पडला. हा जनता दरबार चांगलाच चर्चेचा ठरला. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरु झालेला दरबार तब्बल आठ तास म्हणजे रात्री अकरा वाजेपर्यंत […]
-
Ahmednagar News : …म्हणून मनसेकडून अहमदनगरमधून पाठवला जम्मूमध्ये तिरंगा ध्वज
Ahmednagar News : नेहमी नागरिकांच्या, जनतेच्या समस्यांसाठी अग्रेसर असलेली अहमदनगर शहरातील मनसे आपल्या एका कारणामुळे चर्चेत आहे. नगरचे काही मनसैनिक हे जम्मूमध्ये गेले होते. यावेळी त्यांना तिथे एका उद्यानात भारताचा तिरंगा ध्वज हा जीर्ण झालेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावेळी त्यांनी तो बदलण्याचा प्रयत्न केला मात्र तो ध्वज घट्ट बांधला असल्याने निघाला नाही. मात्र अस्वस्थ झालेल्या […]










