जर त्यावेळी मंजूर बंधारा हस्तांतरित केला असता तर फक्त पन्नास लाखात काम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान देखील टाळता आले असते.
Ashutosh Kale : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याची उर्वरित रक्कम मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी केलेल्या
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या सर्व्हेत सतिश पाटील सहा ते सात टक्क्याने पुढे आहे, त्यामुळे मलाच मिळणार असल्याचा दावा खुद्द सतिश पाटलांनी केलायं.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढत कोपरगावच्या विकासाचं व्हिजन मांडलं.
विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला आता आमदार आशुतोष काळेंनी प्रत्युत्तर देत आपण पाच वर्षात कोणते प्रश्न सोडवले याची यादीच वाचून दाखवली.
राजकारणामध्ये अपयश येत असते आता माझी ही शेवटची निवडणूक आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लढणार आहे.