गटतट विसरून विकासगंगा आणण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन महायुतीचे उमेदवार- माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
महाराष्ट्र पोतराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज राहुरीत येऊन महाविकास आमदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
चाळीस हजार महिलांचे संघटन करून महिलांना वेगवेगळ्या व्यवसायातून सक्षम करण्याचं काम करण्यात आले असून, विविध योजनेच्या
एफआरपी वाढली पाहिजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला पाहिजे यात दुमत नाही. परंतु, ज्या वेळी एफआरपी मध्ये वाढ केली
“विखे पाटील परिवार नेहमीच जनतेच्या सेवेत समर्पित राहिला आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी काम करेल,”
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.