अकोले तालुक्यातील राजूर येथे कावीळचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात.
महायुतीच्या मंत्रिमंडळाची बैठक उद्या जामखेड तालुक्यातील चौंडी गावात होत आहे. आधी ही बैठक 28 एप्रिलला होणार होती.
शिर्डी (Shirdi) येथील साईबाबांचे मंदिर (Sai Baba Temple) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे
कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय आता पर्याय राहिलेला नाही हे लक्षात घ्या असे सांगतानाच सर्वच क्षेत्रात हे तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
निवडणुकीसाठीच सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणींचा वापर केलाय. सरकारने लाडक्या बहिणीची फसवणूक केली, अशी टीका निलेश लंकेंनी केली.
Arun Jagtap यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.