मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन जुन्या वादांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे की काय असे सध्या वातावरण राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर सर्व मंत्रिमंडळ, सिनेसृष्टीतील दिग्गजांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गणपती […]
Grampanchayat Election Declared : राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (By-elections) 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त (State Election Commissioner)यू. पी. एस. मदान (U. P. S. Madan)यांनी केली. शाळा बंद करुन जाहिरातींवर कोट्यवधींची उधळण; तनपुरेंचा सरकारवर […]
Sambhajiraje Chatrapati : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधावेळी वापरलेली वाघनखं येत्या 16 नोव्हेंबरला भारतात दाखल होणार आहेत. या वाघनखांवरुन राज्यात राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. ही वाघनखं अफजलखानाच्या वधावेळीच वापरल्याचा दावा सरकारने केलायं तर इतिहासकारांनी ही ती वाघनखं नसल्याचं म्हटलं आहे. त्यावरुन आता स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती(SambhajiRaje Chatrapati) यांनी सरकारला सल्ला दिला आहे. […]
Ahmednagar News : शासनाने आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी शासन आपल्या दारी (Shasan Aaplya Dari) हा उपक्रम राज्यभर राबवला. या उपक्रमावर शासनाकडून मोठा खर्च देखील करण्यात आला होता. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकार स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींची उधळण करत असते. मात्र इथं विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाईल […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मागील काही तासात तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगचच्या घाटी रुग्णालयातही एका रात्रीत 10 रुग्ण दगावल्याचे समोर आले आहे. या गंभीर घटनानंतर संपूर्ण शासन आणि प्रशासनाविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अशाच प्रकारची घटना […]
सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईतील मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपली प्रश्न मांडण्यासाठी सर्वसामान्य नागरिक थेट मंत्रालयातील संबंधित खात्याचे प्रमुख किंवा मंत्रिमहोदयांना भेटून व्यथा मांडत असतात. या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली आहे. व्यथा मांडण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांची मंत्रालयापासून ते थेट मुख्य प्रवेशद्वारापर्यंत लांबच-लांब रांग लागल्याचं पाहायला मिळालं […]