गडचिरोली : भारत हा एक समृध्द लोकशाही असलेला देश आहे. मात्र, आता भाजप सत्तेत आल्यापासून देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. दरम्यान, आता कॉंग्रेस नेते आणि माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके (Vasant Purke) यांनीही भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. भाजपकडून लोकशाहीची मुस्कटदाबी सुरू असून देशातील लोकशाही टिकवायची असेल तर भाजपला सत्तेतून खेचलं पाहीजे, असं […]
अखेर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमदरण उपोषणापुढे सरकार नमलं असल्याचं दिसून येत आहे, राज्य सरकारच्यावतीने मराठवाड्यातील कुणबी मराठ्यांना कुणबी असल्याचे दाखले देण्यासंदर्भातील अध्यादेश घेऊन माजीमंत्री अर्जुन खोतकर आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. अर्जुन खोतकर आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली असून राज्य सरकारच्यावतीने मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाला निमंत्रण देण्यात आलं आहे, जरांगे यांनीही हे निमंत्रण […]
बुलढाणा : राज्य सरकारचा सध्या चर्चेत असलेला कार्यक्रम शासन आपल्या दारी नुकताच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे पार पडला. राज्यात मराठा आंदोलनाचे लोण पसरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कार्यक्रम घेतला. राज्यात अनेक ठिकाणी रास्ता-रोको झाला. काही ठिकाणी बसेसची तोडफोड आणि जाळपोळ होत होती. अशा संकट काळात बुलढाणा येथील कार्यक्रम अधिकारी आणि पोलिसांची कसोटी घेणारा […]
Dhangar Reservation : राज्यात सध्या मराठा आरसक्षणाच्या मुद्द्यावरून मोठे वातावरण तापले आहे. जालना येथे यासाठी आजही उपोषण सुरु आहे. हा प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नसताना आता नगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा वटहुकूम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेचे पदाधिकारी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी […]
Pankaja Munde : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा राज्यभरातून (Maratha Reservation) निषेध केला जात आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सरकारने प्रयत्न केले तरी आरक्षणाची जीआर काढल्याशिवाय माघार घेणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री […]
Cm Eknath Shinde : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, त्यावरुन राज्यातील मराठा आंदोलकांमधून सरकारविरोधात तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे. ओबीसीप्रमाणे मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, असा पवित्राच आंदोलकांनी घेतला असल्याने दुसरकीकडे ओबीसी समाजही आक्रमक होताना दिसत आहे, त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याचं कोडं सरकार कसं सोडवणार? हा पेच […]