Eknath Shinde : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना त्यांच्या होम ग्राउंडवरच जोरदार धक्का बसला आहे. नांदेड काँग्रसचे शहराध्यक्ष मंगेश कदम यांनी थेट शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत काल कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडींमुळे […]
Maharashtra Rain : जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पाऊस (Maharashtra Rain) गायबच झाला. ऑगस्ट महिना कोरडाच गेला, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. खरीप हंगाम संकटात सापडला. त्यानंतर आता बऱ्याच दिवसांनंतर राज्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र […]
Maratha reservation : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर अंतरवली सराटी येथील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना निरोप सांगण्यासाठी माजी मंत्री अर्जून खोतकर आणि माजी मंत्री राजेश टोपे गेले होते. सरकारच्या घोषणेनंतर मनोज जरांगे पाटील यांचा प्लॅन का आहे ते स्पष्ट केले. ते म्हणाले की उद्या 123 गावातील प्रतिनिधीसोबत […]
Vijay Wadettiwar : बेरोजगारांचे रोजगार गुजरातला पळवतायं आणि म्हणतायं शासन आपल्या दारी या शब्दांत काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर खरमरीत टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात जाहीर सभा घेत आहेत. या सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार विरोधकांवर टीकेची तोफ डागत आहेत. त्यावरुनच […]
धुळे : ठाकरे सरकारच्या कार्यकाळात सर्वात मोठे आव्हान ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (Agitation of ST employees) पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. मविआ सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप चांगलाच गाजला होता. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी कामगारांची शेवटपर्यंत मागणी होती. यासाठी सुमारे सहा महिने एसटी कामगार मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून होते. दरम्यान, […]
Maratha Reservation : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची जबबादारी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दावा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे दोन वर्ष मुख्यमंत्री होते मग तेव्हा मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? असा सवाल केला आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या […]