Sharad Pawar : राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत आज राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Crisis) पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीआधी राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरणारी एक घटना घडली आहे. बैठकीआधी दिल्लीत अजित पवार (Ajit Pawar) गटाचा गद्दार असा उल्लेख असणारे बॅनर्स झळकले आहेत. दरम्यान, दिल्ली महानगरपालिकेने कारवाई करत हे बॅनर आता काढून टाकल्याची माहिती मिळत आहे. […]
सध्या राज्यात सुरु असेलल्या राजकीय गोंधळात अखेर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी अजित पवार यांची वाट धरली आहे. घुले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेत पाठिंबा दिली आहे. तर घुलेंचेच जावई आणि राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, राष्ट्रवादीच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये आमदारांची रस्सीखेच सुरु असल्याचं […]
दिलीप वळसे पाटीलही म्हणत होते, मला जायचंय असं जेव्हा शरद पवारांनी मला सांगितलं तेव्हा त्यांचे डोळ पाणावले होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. ज्या पोराने लाडावलेल्या बाळासारखं खेळवलं त्याने असं करावं का? जो लाडका विद्यार्थी होता, दिलीप म्हटलं तर साहेब सर्व काही बाजूला […]
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामध्ये विशेषत: कोकण, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. पुढील तीन ते चार दिवस रत्नागिरीसह रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आमदारांची पळवापळवी वाढली, उज्वल […]
अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिवराज चौहान बनले बुलडोझर […]
अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. राज्यातील या नाट्यमय राजकीय घडामोडींमुळं अनेकजण व्यथित झाले असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दोन दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी जनतेचा दिगू टिपणीस झाल्याचं म्हटलं होतं. तर आता ज्येष्ठ वकील उज्वल निकम (Ujjawal Nikam)यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडी लोकशाहीसाठी चिंताजनक असून एकूण […]