Shasan Tumchaya Dari : बुलढाण्यात आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अन्य काही मंत्री उपस्थित होते. मात्र, दोन्ही उपमुख्यमंत्री हे या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. कार्यक्रम पत्रिकेत नाव असूनही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण आलं. जालन्यातील लाठीचार्ज […]
Jalna Maratha Protest : मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं? यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्जची घटना घडल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया केव्हाच सुरु झाली असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, बुलढाण्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. Maratha Andolan : ‘मी तुमच्यासोबत, […]
Jalna Maratha Protest : जालन्यातील अंतरवली सराटी गावांत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनावर पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याची घटना घडली. घटनेच्या तीन दिवसांपूर्वीच शिवबा संघटनेचे मनोज जरांगे(Manoj Jarange) यांच्याशी फोनवर चर्चा झाली असल्याचं माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी दिली आहे. बुलढाण्यात आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. बस पेटवणारे, जाळपोळ करणारे […]
Jalna Maratha Protest : मराठा समाजाचा गळा घोटणारेचं लोकं जालन्यात गळा काढायला आले असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाणांसह(Ashok Chavan) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर(Udhav Thackeray) खापर फोडलं आहे. जालन्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्यांवर लाठाचार्ज करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर विरोधकांनी तत्काळ जालन्यात धाव घेत जखमींची भेट घेतली. त्यानंतर विरोधकांकडून […]
जालना : आंतरवाली सराटी गावात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान, हिंसा करणारे, जाळपोळ करणारे आणि बस पेटवणारे हे मराठा समाजातील नाहीतच असं म्हणत या मागे कोणीतरी मठ्यांच्या आंदोलनाला संपवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केला आहे. मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसक निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप […]
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून सध्या राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. यातच पोलीस व उपोषणकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर वातावरण चिघळले. पोलिसांकडून उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. संतप्त जमावाने निषेध करत थेट बस पेटवल्या. दरम्यान खबरदारीची भूमिका म्हणून राज्यात अनेक ठिकाणी बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून याप्रश्नी आता आमदार […]