मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचं बंड आणि राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर महाराष्ट्रातील शिंदे सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या आता 200 च्या वर पोहोचली आहे. दरम्यान, ही एक ऐतिहासिक गोष्ट असून गेल्या 51 वर्षांनंतर प्रथमच एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या मागे 200 पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ आहे, असं विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी एका […]
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राज्य सरकरामधील एन्ट्रीनंतर शिंदेंची शिवसेना (Shiv Sena) अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बहुमत असताना अजित पवारांना बरोबर घेण्याची काय गरज होती काय? असा सवाल शिंदेंचे आमदार विचारताना पाहायला मिळत आहे. तर काही आमदार हे काही आमदार हे मंत्रिपद मिळत नसल्याने उघड नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच या नाराज […]
Sanjay Raut on NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडाचे निशाण फडकवत अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा धक्का दिला. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. या घडामोडींवर पत्रकारांनी राऊत यांना प्रश्न विचारला. भाजपला विविध […]
Jitendra Awhad : ‘पवार साहेबांना त्रास होतोय. हा त्रास कुणामुळे होतोय? तर ज्या लोकांना त्यांनी उभं केलं. आम्ही गेल्या 35 वर्षांत हे सगळं पाहिलंय. मी साक्षीदार आहे. जे आज तिकडे बसून बोलताहेत ना त्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आलेत ना, ते आणणारा एकच माणूस आहे ते म्हणजे शरद पवार. ज्या माणसानं पक्ष तयार केला त्याच माणसाला […]
Nashik NCP : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit pawar)यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये (NCP)उभी फूट पडली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमधील (Nashik)राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आहेत. राज्यभरातील राष्ट्रवादीची कार्यालये नेमकी कोणाची यासाठी आता चढाओढ सुरु झाली आहे. त्यातच आता नाशिकमधील शरद पवार यांचे समर्थक आणि […]
Rohit Pawar on NCP Political Crisis : राज्याच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवारांनी कराड येथे जाऊन प्रितीसंगमावर जात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट अभिवादन केले. आपण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे सांगत येत्या दोन ते तीन महिन्यात […]