आमचा वाद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीदिनीच संपला असल्याचं म्हणत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राम शिंदे यांच्याशी झालेल्या वादाला पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसने भाकरी फिरवली ! मुंबईच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड, भाई जगतापांना हटविले पुढे बोलताना विखे म्हणाले, राम शिंदे आणि आमचा वाद आता संपला […]
Jayant Patil replies Pravin Darekar : राज्यात मागील काही दिवसांपासून तणावाच्या घडत आहेत. नगर आणि कोल्हापूरमध्ये घडलेल्या घटनांवरून राजकारण तापले आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. विधानपरिषदेतील भाजप आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार […]
Kolhapur Robbery : सांगलीची दरोड्याची घटना ताजी असताना आता कोल्हापुरात देखील दरोडेखोरांनी मोठा दरोडा टाकला आहे. कोल्हापूर – गनबावडा रोडवरील मलिंगा गावात अंधाधुंद गोळीबार करत दोन कोटी रुपये किमतीचे दागिने दरोडेखोरांनी लांबवले. दुकानात ग्राहक असताना आणि भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत तपासाला सुरुवात केली आहे. सीसीटीव्हीमध्ये […]
Nitesh Rane On Sanjay Raut Threat : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आज जीवे मारण्याची धमकी आली आहे. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना धमकी देतानाची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. या व्हायरल रेकॉर्डिंगमध्ये संबंधित व्यक्ती राऊतांना धमकी देताना दिसत आहे. यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक खळबळ उडवून देणारा दावा […]
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ट्विटरवरून आलेल्या जिवे मारण्याच्या धमकीमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. पवार यांना मिळालेल्या या धमकीचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनेच्या तपासाच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
Ashadhi Wari : आषाढी वारी (Ashadhi Wari) म्हटलं की हातात टाळ धरून हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झालेले वारकरी डोळ्यांसमोर येतात. दरवर्षी राज्यातील लाखो वारकरी पंढरपूरला (Pandharpur) विठ्ठल-रखुमाई मंदिरात विठ्ठल आणि रखुमाईच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी, वारकऱ्यांना दर्शनसाठी ताटकळतं उभं राहावं लागून नये, यासाठी व्हीआयपी दर्शन (VIP Darshan) […]