Maharashtra Politics : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या असून आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. अजित पवार गटाच्या कोणाला काय खाते मिळणार याची उत्सुकता तर आहेच पण अजितदादांच्या एन्ट्रीने शिंदे गटासह भाजपाच्याही काही मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत. काही झाले तरी अजित […]
Maharashtra Cabinet Meeting : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. नवीन उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार या बैठकीत उपस्थित होते. यामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच अजित पवार हे आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेना व भाजपच्या सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक पार पडली. मंत्रीमंडळ बैठकीत राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात […]
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला. मात्र, त्याआधीही असे अनेक राजकीय भूकंप घडलेले आहेत. 23 नोव्हेंबर 2019 हा दिवस तितकाच महत्वाचा आहे. या दिवशी विशेष असे काही घडले नव्हते पण जे काही घडले होते ते मात्र विलक्षण होते. ज्या पद्धतीने बातमी येते की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकार बनवले आणि […]
Ajit Pawar Portfolio : बंडखोरीनंतर राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून, शपथ घेतलेल्या मंत्र्यांसह अजित पवार मंत्रालयात दाखल झाले आहे. इतके दिवस राष्ट्रवादी विरोधी पक्षात होता. मात्र, आता हा पक्ष शिंदे-भाजपसोबत आला आहे. त्यामुळे इतके दिवस शिंदे-फडणवीसांच्या निर्णयांना विरोध करणार अजित पवार आणि त्यांचे सहकारी आज बैठकीला उपस्थित असणार […]
Prithviraj Chavan On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षांतर्गत बंड करत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटकरे, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी नेते अजित पवारांसोबत आहे. शिवसेनेच्या बंडाला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच अजित पवारांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. अजित पवारांना हे बंड का करावे लागले, […]
Mumbai Highway Accident- ANC – शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे कंटेनरने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मजूरांना चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून यात जवळपास 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर जवळपास 10 ते 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर […]