सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court ) घटनापीठासमोर आज शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा युक्तीवाद सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल ( Kapil Sibal ) यांनी आज आपली बाजू मांडली. सुप्रीम कोर्टात आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. सुनावणी मध्ये ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत. तर शिंदे […]
मुंबई – राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) रोज खळबळजनक दावे करणाऱ्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आणखी एक असाच दावा केला आहे. ‘नगरसेवक विकत घेण्यासाठी दोन कोटी,आमदारांसाठी 50 कोटी रुपये तर खासदारासाठी 75 कोटी रुपये आणि शाखाप्रमुख विकत घेण्यासाठी 50 लाख रुपये आहेत. यासाठी एक एजंटही नियुक्त करण्यात आला आहे असा गंभीर आरोप त्यांनी शिंदे […]
Sanjay Raut News : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कडाडून टीका केली आहे. राऊत म्हणाले, की ‘कोश्यारी खोटे बोलत आहेत. कॅबिनेटने एखादी शिफारस केली असेल तर 72 तासांच्या आत मंजूर करायची असते. कॅबिनेटची मंजुरी […]
नागपूर : सतत इलेक्शन मोडवर राहणाऱ्या भाजपने आता २०२४ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू केली. या निवडणुकीमध्ये भाजपचे (BJP) मुख्य लक्ष्य सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म राहणार आहे. म्हणजेच, पक्षाचे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपर्यंतचे सर्व विद्यमान उमेदवार सोशल मीडिया प्लॅटफार्मवर किती सक्रिय आहेत, यावर त्यांची पुढील उमेदवारी निश्चित होणार असल्याचे सांगितलं जात […]
आजपासून सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबाबात आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. कोर्टामध्ये ठाकरे आणि शिंदे गटाकडून नव्याने सुनावणी केली जाणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या […]
मुंबई : आजपासून (दि.21) राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (State Board of Secondary Higher Secondary Education)घेतल्या जाणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेला (Board Exam) सुरुवात होणारंय. या परीक्षेला संपूर्ण राज्यभरातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी (Students) बसणार आहेत. संपूर्ण राज्यात 3,195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21,396 […]