अहमदनगर : अहमदनगर शहरातील रामवाडी परिसरातील कुणाल भंडारी हल्ला प्रकरण विधानसभेच चांगलंच गाजलं आहे. या घटनेतील आरोपी अफजल शेखवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. या घटनेप्रकरणी राणे विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. पालकमंत्री दीपक केसरकरांना नागरिकांचा घेराव नितेश राणे म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरानंतर काही हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी […]
मुंबई : उद्योगपती गौतम अदानींचा हजारो कोटींचा महाघोटाळा आणि त्याचे नरेंद्र मोदींशी असलेले संबंध राहुलजी गांधी यांनी लोकसभेत उघड केल्यामुळेच घाबरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलिसांना पुढे करून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण राहुल जी गांधी आणि काँग्रेस पक्ष हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही. अदानी मोदींच्या महा घोटाळ्याविरोधात राहुलजींसह आम्ही आवाज […]
Bageshwar Dham : काही दिवसांपासून राज्यात बागेश्वर धाम (Bageshwar Dham) आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्यावरून राजकारण तापले आहे. त्यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला काँग्रेस, मनसे या पक्षांनी विरोध केलेला असताना काल मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) आणि धीरेंद्र शास्त्री यांची विमानतळावर भेट झाली. यावेळी पाटीस यांनी बाबांना नमस्कारही केला. या प्रकारावरून सोशल […]
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर (Ambabai Temple) हे लाखो भाविकांचं श्रध्दास्थान आहे. मात्र, आता अंबाबाईच्या मूर्तीची (Idols of Ambabai) झालेली झीज हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही वर्षापूर्वी पुरातत्व खात्याकडून मूळ मूर्तीवर नैसर्गिक वज्रलेप आणि रासायनिक संवर्धनही करण्यात आलं होत. मात्र, तरीही मूर्तीची झीज होतचं आहे. दरम्यान, आज कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Guardian Minister Deepak […]
कोल्हापूर : कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Guardian Minister Deepak Kesarkar) हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंदिराला भेट देऊन मंदिरातील व्यवस्था आणि कामकाजाचा आढावा घेतला. दरम्यान, यावेळी संतप्त कोल्हापुरकरांनी पालकमंत्री केसरकरांना घेराव घालून जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे (West Maharashtra Devasthan Committee) सचिव शिवराज नाईकवाडे (Shivraj Naikwade) यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पदावरुन का हटवण्यात आले? […]
Sanjay Raut : देशातील काही निवृत्त न्यायमूर्ती भारतविरोधी टोळीतील आहेत असे वक्तव्य कायदामंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही रिजिजू यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. राऊत म्हणाले, की देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये ती टाचेखाली […]