Dhananjay Mahadik Vs Satej Patil: कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीत महाडिक गट आणि सतेज पाटील यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष पेटला होता. त्यातून एकमेंकावर जोरदार आरोप झाले. पण मतदारांनी कौल हा महाडिक गटाच्या बाजूने दिला आहे. या निवडणुकीत सर्वच जागांवर महाडिक गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक हे आमदार सतेज पाटील यांच्यावर […]
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा मुलगा राजकारणात सक्रिय होणार आहे. सुजात आंबेडकर राज्यभर दौरा करणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. दौऱ्यासोबतच सुजात आंबेडकर येत्या 3 मे रोजी दादरमध्ये एल्गार मेळावा घेणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांकडून रणनीती आखली जात असल्याचं दिसून येत आहे. आंदोलक कुस्तीपटूंचे ‘त्या’ अहवालाबाबत गंभीर आरोप… मध्यांतरी मनसेकडून […]
Bhalchandra Nemade : औरंगाबाद (Aurangabad)आणि उस्मानाबाद (Osmanabad)या शहरांचं नामांतरावरुन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade)यांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे क्षुद्र आहेत. त्यातून काहीच साध्य होणार नसल्याचंही नेमांडेंनी स्पष्टपणे म्हटलंय. भालचंद्र नेमाडेंची सयाजी शिंदे (Sayaji Shinde)आणि त्यांच्या सह्याद्री देवराई (Sahyadri Devrai)संस्थेमार्फत देशी बियाणांच्या माध्यमातून बीजतुला (Bijtula) […]
Ajit Pawar On Gautami Patil : तरुणाईच्या गळ्याची ताईत बनलेली नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या अनोख्या डान्समुळे प्रसिद्ध आहे. मात्र अनेकदा तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात देखील आला. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी गौतमीला झापले होते. आता पुन्हा एकदा यात्रेचा विषय निघाला तेव्हा अजित पवार यांनी याच मुद्द्यावरून गौतमीवर पुन्हा […]
Vijay Auti : पारनेर मतदारसंघ घालविण्याचा प्रयत्न कुणी केला. स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला निष्ठ आणि स्वाभिमान शिकवू नये, अशा शब्दांत माजी आमदार विजय औटी (Vijay Auti) यांनी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. पारनेर बाजार समिती निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते. औटी पुढे […]
बारसू रिफायनरी कोणाचे हितसंबंध अडकले आहेत काय? विकासाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. स्थानिक जनता जर रिफायनरीला विरोध करत असेल तर त्यांच्याशी सरकार चर्चा का करत नाही? असे सवाल थोरात यांनी विचारला आहे. कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. प्रशासनाकडून हे सर्वेक्षण […]