शिर्डीत साईबाबा संस्थानच्यावतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवास रविवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली. साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणेची मिरवणूक काढण्यात आली. ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादीलाही गळती! बड्या नेत्याची ‘देवगिरी’वर हजेरी… आजच्याच […]
Jayant Patil : राज्याच्या राजकारणात महाभूकंपानंतर आता बंडखोर आमदारांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाऊल उचलण्यास सुरुवात झालीय. अजित पवार यांच्यासमवेत ज्या आमदारांनी शपथ घेतलीय त्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. काल रात्री उशिराने पत्रकार परिषद घेत जयंत पाटलांना याबाबत माहिती दिलीय. Maharashtra Political Crisis: अजित पवारांची बंडखोरी, सुप्रिया सुळे […]
Maharashtra Rain : राज्यातल्या शेतकऱ्यांना सुखावणारी बातमी समोर येत आहे. देशभरात आता मान्सूनचे आगमन झाल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. साधारणपणे संपूर्ण भारतात 4 जुलैपर्यंत मान्सून दाखल होत असतो मात्र, यावर्षी 4 जुलैआधीच संपूर्ण देशात मान्सूनचं आगमन झालं आहे. यासंदर्भातील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीय. 2 Jul: पुढील 4,5 दिवस #कोकण व #मध्यमहाराष्ट्रात काही […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट घेऊन बंड पुकारत अजित पवारांनी थेट शिंदे व फडणवीसांशी हातमिळवणी केली. तसेच आज राजभवनात राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनेक आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली असली तरी मात्र आता उर्वरित आमदार आपण शरद पवार यांच्यासोबतच आहोत […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट घेऊन बंड पुकारत अजित पवारांनी थेट शिंदे व फडणवीसांशी हातमिळवणी केली. तसेच आज राजभवनात राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनेक आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली असली तरी मात्र आता उर्वरित आमदार आपण शरद पवार यांच्यासोबतच आहोत […]
रविवार (२ जुलै) हा राज्यातील राजकीय उलथापालथीचा दिवस होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात भाजपला वरचढ ठरले आहे. अजित पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे तीन इंजिनाचे सरकार असल्याचे सांगून त्यांचे स्वागत केले असून आता त्यांच्या सरकारला ट्रिपल इंजिन मिळाल्याचे सांगितले आहे. (maharashtra-ncp-political-crisis-bjp-benefit-in-lok-sabha-elections-2024) राज्यातील या राजकीय […]