Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. […]
Ashok Chavan : अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह आणखीही काही आमदारांनी शपथ घेतली. या बंडानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या सगळ्या घडामोडींवर ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाष्य केले आहे. चव्हाण यांनी आज नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद […]
Sharad Pawar News : अजित पवारांसोबत शपथविधी घेतलेल्या सदस्यांची भूमिका दोन-तीन दिवसांत समोर येणार असल्याचं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. दरम्यान, अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली आहे. दादांच्या शपथविधीला लंके राजभवनात अन् म्हणतायत…मला माहितच नाही काही राज्यात आज सकाळपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणा महाभूकंप […]
Nilesh Lanke NCP : राज्याच्या राजकारणात एकच मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षामध्ये बंडाचे पाऊल उचलले आहे. पवार यांनी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांसह आज थेट राजभवन गाठत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत अहमदनगर जिल्ह्यातील तीन आमदार देखील आहे. यामध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके हे देखील आहे. यावेळी लंके यांना या शपथविधीबाबत विचारण्यात […]
Ajit Pawar News : आम्ही निर्णय घेऊन या सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला. शपथ घेतली. अजूनही काही विस्तार केला जाईल. त्यावेळीही आणखी काही जणांना सँधी देण्याचा प्रयत्न राहिल असे स्पष्ट करत शुक्रवारीच (28 जून) विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit pawar) यांनी केला. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आयोजित पत्रकार […]
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर अजितदादांनी पत्रकार परिषद घेतली आहे. ते म्हणाले की, मोदी साहेब मजबुतीने देशाला पुढे नेत आहेत. विकासाचा एकमेव मुद्दा पाहून आम्ही हा निर्णय घेतला. शिवसेनेसोबत आम्ही जाऊ शकतो तर भाजपसोबत जायला काय हरकत आहे आणि नागालँड मध्ये सुद्धा भाजपसोबत […]