अहमदनगर : बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासारख्या नेत्यांवरती जर राजीनाम्याची वेळ येत असेल तर काँग्रेस (Congress) पक्षाने याचं आत्मचिंतन करायला हवे, असा सल्ला नाशिक पदवीधर मतदार संघाचे (Nashik Graduate Constituency) नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी दिला आहे. बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळातील गट नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच तांबेंनी प्रतिक्रिया दिली आहे. संगमनेर तालुक्यातील […]
पोलीस महासंचालक स्व. अरविंद इनामदार (Arvind Inamdar), आयएएस (IAS) नानासाहेब पाटील (Nanasaheb Patil) व विलासराव पाटील (Vilasrao Patil), आयपीएस (IPS) विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangare-Patil) आणि आनंद पाटील (Anand Patil) आणि पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Mittesh Ghatte) या सर्वांमध्ये काय साम्य आहे. तर हे सर्व एकाच सांगली जिल्ह्यातील आहेत. राज्यासह देश-परदेशात असे जवळपास […]
पुणे : आदित्य ठाकरेंचं आव्हान देण्याचं वक्तव्य म्हणजे बालिशपणा असल्याचे टीकास्त्र भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं आहे. महाजन आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे शाळेत आणि नळावरचं भाडणं असल्यासारखं वक्तव्य आहे. त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर मला माझे […]
जळगाव : अंतर्गत बंडाळीमुळेच काँग्रेसचे नेते बाहेर पडणार असल्याचं भाकीत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलंय. सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु असून पुढील काळात काँग्रेसमध्ये कोणी राहील की नाही हे सांगता येणार नसल्याचंही त्यांनी म्हंटलंय. गिरीश महाजन आज पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळाच्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. थोरातांनी […]
सोलापूर : ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमधील (Congress) वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबतच्या मतभेदामुळेच थोरात यांनी राजीनामा दिल्याची चर्चा माध्यमांत रंगली आहे. काँग्रेसचे नेतेमंडळीही या वादावर बोलण्यास तयार नाहीत. मात्र, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी थोरात-पटोले वादावर भाष्य केले […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर (Punyashloka Ahilya Devi Holkaranagar)करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), आमदार राम शिंदे (Ram Shinde)व आमदार महादेव जाणकर(Mahadeo Jankar) यांनी विधानपरिषदेत केली होती. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतरण कृती समितीने अहमदनगर जिल्ह्यात नामांतर रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही […]