मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केला. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेटही घेतली आहे. https://twitter.com/CMOMaharashtra/status/1623236423745945602 पण धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराची […]
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे ( Marathwada Liberation War ) यंदा अमृतमहोत्सवी ( Nectar Festival ) वर्ष आहे. त्यामुळे हे वर्ष भव्य प्रमाणात साजरे व्हावे, अशी महाराष्ट्रवासियांची भावना आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी ( Ajit Pawar ) म्हटले आहे. यावेळी ते विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत बोलत होते. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Budget Session ) दिनांक […]
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना बेळगाव न्यायालयाने (Belgaon Court) अटकपूर्व जामीन (Bail) मंजूर केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांना जिल्हा सत्र न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांनी हा जामीन मंजूर केला. ज्येष्ठ वकील शामसुंदर पत्तार, मारुती कामाणाचे, शंकर बाळ नाईक आणि हेमराज बेंचण्णवर यांनी संजय राऊत यांच्या वतीने काम पाहिले. 30 मार्च 2018 […]
औरंगाबाद : औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील महालगावमध्ये काल आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या गाडीवर हल्ला झाला नसल्याचं औरंगाबाद पोलिसांकडून सांगण्यात आलंय. घटनास्थळी असं काहीच घडलं नसून किरकोळ वाद झाला आहे, यामध्ये माध्यमाचा एक प्रतिनीधी जखमी झाल्याचा दावा अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी केला आहे. काल आदित्य ठाकरे यांचा नाशिकहुन औरंबादकडे नियोजित दौरा होता. सध्या आदित्य […]
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केला. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेटही घेतली आहे. 14 मे 1946 रोजी जन्म झालेले […]
औरंगाबाद : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या औरंगाबादमधील (Aurangabad) शिवसंवाद यात्रेदरम्यान (Shiv Samvad Yatra) काल अनेपक्षित गोंधळ उडाला. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाला जबाबदार ठरवत, ‘पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा’ असा इशारा दिलाय. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी थेट […]