रत्नागिरी : गेले अडीच वर्षे दापोलीतील (Ratnagiri) शिवसैनिक भरडला जात होता. राष्ट्रवादी वाढली तरी चालेल पण रामदास कदम (Ramdas Kadam) आणि योगेश कदम (Yogesh Kadam) संपला पाहिजे या वृत्तीला एकनाथ शिंदेंनी आळा घातला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला नसता तर शिवसैनिकांना न्याय मिळाला नसता. दापोलीतील शिवसैनिकांना संपवण्याचे काम दुर्दैवाने तत्कालीन शिवसेना पक्ष प्रमुखांनी केलं, असा […]
बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणात दादा व्यक्तीमत्व म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे (Ajit Pawar) पाहिलं जातं. मात्र, राजकारणात येण्याआधी अजित अजित पवारांनी काय उद्योग केले हे तुम्हाला ठाऊक नसेल. अजित पवार यांनी दुधाचा व्यवसाय केला होतं, असं तुम्हाला सांगितलं तर नवल वाटले. पण हो हे खरं आहे. खुद्द अजित पवारांनी एका कार्यक्रमात याचा खुलासा केला. मी […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर समर्थनार्थ हिंदू जनगर्जना मोर्चात राजा सिंह ठाकुर यांनी आज भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, हे औरंगजेबचे अवलाद आहे. यांनी यांचा बाप पहिले सिद्ध करावा कोण आहे, हिंदू गर्जना जमा होत आहे. तेव्हा या ठिकाणीचे जनता पाहून औरंगजेबची अवलाद सुद्धा विचारात पडली असेल. जे औरंगाबादमध्ये जन्मले, ते आता मात्र छत्रपती […]
ठाणे : संत तुकारामांबद्दल बागेश्वर महाराज काहीही बोलतो आणि आपण ऐकून घेतो, बागेश्वर महाराजांच्या मागे राजकीय सलाईन असून मोठी राजकीय ताकद उभी असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. बागेश्वर महाराजांनी जगतगुरु संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने ते चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा ‘बागेश्वर धाम सरकार’ म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री […]
Ahmednagar News : राज्य सरकारने सिंचनासाठी अनेक योजनांना मंजुरी दिली आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याची योजना सुरू करण्यासाठी बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रयत्न केले होते. वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून नगर, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्हे सुजलाम सुफलाम करण्याची संकल्पना त्यांनी मांडली होती. आता वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात […]
अहमदनगर : वाळूचे लिलाव कायमस्वरूपी बंद केले. त्या ठिकाणची ठेकेदारी आपण बंद केली. आता सरकार वाळू थेट जनतेला विकणार आहे. यामुळे कमी पैशात जनतेला वाळू उपलब्ध होईल. केवळ एक हजार रुपयात जनतेला घरपोच वाळू देणार आहे, अशी घोषणा मी उद्या विधानसभेत करणार आहे, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले आहे. वर्षभरात या भागातील जनतेला साकळाई […]