Letsupp Special : राज्यभरात सध्या बारसू रिफायनरीवरून (Barsu Refinery) मोठा वाद पेटल्याचं दिसत आहे. प्रकल्पाचं सर्वेक्षण अद्याप सुरु करण्यात आलेलं नसून सध्या फक्त मातीची तपासणी सुरु असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितलं आहे. पण विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याची परिस्थिती आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मात्र कोंडी झाल्याचं पाहायला […]
Sushma Andhare : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या होत्या. या घडामोडीत हाती शिवबंधन बांधत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. सभा, भाषणांतून त्या सध्या ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे विभक्त पती अॅड. वैजनाथ वाघमारे (vaijnath Waghmare) यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, ते तेथे […]
अहमदनगर महापालिकेतील पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या निखील गायकवाड या अभियंत्याला बोल्हेगावमधील नागापूर येथे काल (मंगळवारी) सायंकाळी धक्काबुक्की झाली. या प्रकरणी भरत सप्रेसह दोन जणांवर सरकारी कामात अडथळा व सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. बोल्हेगावमधील गणेश चौक येथे नळ जोडणीवरून झालेल्या वादातून भरत सप्रेसह दोन नागरिकांनी शिवीगाळ करत […]
Barsu Refinery Project: बारसू रिफायनरी प्रकल्पाचं सर्वेक्षण अद्याप सुरु करण्यात आलेलं नसून मातीची तपासणी सुरु असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राज्यात सध्या बारसू रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याची परिस्थिती आहे. त्यावर आता उदय सामंतांनी प्रकल्पाबाबत मोठं विधान केलंय. Akole Long March : किसान सभेच्या मोर्च्याला पोलिसांची […]
Police gives notice to Kisan sabha ‘Long March’ : सध्या शेतकऱ्यांना (farmer) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं (Unseasonal rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायरान जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी […]
“आम्ही कोकण भूमी वाचवायची सुपारी घेतली आहे. आम्ही नाणार परिसरातील निरपराध नागरिकांच्या जीवनाचं रक्षण करण्याची सुपारी घेतली आहे. तुमचे पोलीस ज्या प्रकारे लोकांना मारहाण करत आहे. त्यापासून त्यांना वाचवण्याची सुपारी आम्ही घेतली आहे. अशा हजार सुपाऱ्या घेतल्या आहेत.” असं उत्तर शिवसेना खासदार (ठाकरे गट) विनायक राऊत यांनी केली आहे. उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस काल बोलताना म्हणाले […]