अहमदनगर : जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ (Punyashlok Ahilya Devi Holkar Nagar) असे करावे या मागणीसाठी‘नामांतर रथयात्रा’ (Naamantar Rath Yatra) काढण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पाठिंबा दिला आहे. मी सदैव तुमच्यासोबत असल्याचे अण्णांनी सांगितले. नामांतर रथयात्रेची सुरुवात अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडीपासून करण्यात आली होती. आज […]
नवी दिल्ली : सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यातीलवाद टोकाला गेला. गटनेते बाळासाहेब थोरात यांनी नाराज होऊन काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नवीन गटनेता ठरवण्यासाठी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. नव्या गटनेते पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर असल्याचं समोर येत आहे. पृथ्वीराज चव्हाण […]
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अद्याप राज्यसेवा परिक्षेच्या निर्णयाबाबत स्पष्टपणे जाहीर करण्यात आले नसून कृषी, वन, अभियांत्रिकीच्या परिक्षा वर्णनात्मक पध्दतीने २०२३ होणार असल्याचं जाहीर केलंय, त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. आयोगाने तत्काळ प्रसिध्दीपत्रक काढून संभ्रम दूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलीय. याबाबत पत्र […]
सोलापूर : कोण रोहित पवार? काही लोकांमध्ये पोरकटपणा असतो, आमदार म्हणून त्यांची पहिलीच टर्म आहे. त्यांना थोडे दिवस दिले की, मॅच्युरिटी येईल, या शब्दांत काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना सुनावले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ‘सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा’ अशी मागणी सोलापूर […]
नाशिक – महाविकास आघाडीचे सरकार कोसळले त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होईल. मात्र त्या घटनेचे पडसाद अजूनही राज्याच्या राजकारणात उमटत असतात. राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली की हा मुद्दा चर्चेत येतो. आताही नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे सरकार कशामुळे कोसळले यावर राजकीय नेत्यांकडून टीका टिप्पणी सुरू आहे. या मुद्द्यावर शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादी […]
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आता पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सुप्रीम कोर्टात (supreme court) प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण सव्वा महिन्यानी लांबणीवर पडले आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी14 मार्च रोजी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागांची व सदस्यांची संख्या वाढविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय, प्रभागरचनेचे राज्य निवडणूक आयोगाचे […]