- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
एमआयडीसीला मंजुरी देण्याची कृपा करुन हाताला काम द्या, युवकाचं उद्योगमंत्र्यांना रक्तरंजित पत्र…
मागील काही दिवसांपासून नगर जिल्ह्यासह राज्यात कर्जत-जामखेड एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधी गटातील दोन लोकप्रतिनिधी देखील या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. मात्र, अद्यापही हा प्रश्न मार्गी लागला नाही. कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी आता एका युवकाने आपल्या रक्ताने थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवले आहे. या मागणीसाठी आत्तापर्यंत मोठे आंदोलने देखील झाली आहेत. […]
-
राज्यात आता पोलीस ठाणे वाढणार, नवे १८ हजार पोलीस पदे भरणार; फडणवीसांची घोषणा
(प्रफुल्ल साळुंखे) विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात आगामी वर्षभरात १८ हजार ५५२ पोलिसांची ( police) पद निर्माण होणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. विधानसभेत विरोधकांनी २९३ अंतर्गत उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.(Devendra Fadnavis On police department Police stations will be increased 18 thousand new police posts will […]
-
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा आना, आमदार प्रसाद लाड आक्रमक
आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्रातही उत्तरप्रदेश प्रमाणे लव्ह जिहादच्या विरोधात कडक कायदा करावा, मशिदीवरील भोंगे, मदरशांची वाढती संख्या, त्याचप्रमाणे लैंड जिहाद सारख्या विषयांचा देखील गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली आहे. विधान परिषदेत सत्ताधारी पक्षाने दाखल केलेल्या 260 च्या प्रस्तावावर बोलत असताना आमदार लाड यांनी ही मागणी केली आहे.(On the lines of Uttar Pradesh, the […]
-
गुन्हेगारीचा प्रश्न थेट विधानसभेत! आमदार संग्राम जगतापांनी गुन्ह्यांचा पाढाच वाचला…
Ahmednagar News : अहमदनगरमधील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न आता थेट विधानसभेत गाजला आहे. अधिवेशनात आमदार संग्राम जगताप यांनी गुन्ह्यांचा पाढाच वाचून दाखवला आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनावरच कारवाई करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतच तीन हत्यांच्या घटना घडत असल्याने पोलिस निरीक्षकांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी आमदार जगताप […]
-
साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या हालचालींना वेग, अध्यक्षपदासाठी 33 तर उपाध्यक्षपदासाठी 27 अर्ज
Shirdi Sai Baba : राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानच्या (Shirdi Sai Baba) विश्वस्त मंडळासाठी (Board of Trustees) हालचाली सुरू झाल्या आहेत. 17 सदस्यीय विश्वस्त मंडळासाठी राज्यभरातून 539 जणांनी अर्ज केले आहेत. हे सर्व अर्ज आता विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये अध्यक्षपदासाठी 33 तर उपाध्यक्षपदासाठी 27 जणांनी अर्ज केले असून 50 […]
-
मनोहर भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा, अमोल मिटकरीं आक्रमक
शिवप्रतिष्ठान हिंदु्स्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुरू असलेला गदारोळ अजूनही शांत झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आज पत्रकार परिषदेत बोलताना आक्रमक झाले. यावेळी अमोल मिटकरींनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला. (maharashtra mumbai NCP leader Amol Mitkari warning to government […]









