Sanjay Raut on Amit Shah : कर्नाटक निवडणुकीतील (Karnataka Elections 2023) प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलाच गदारोळ उठला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली आहे. तर काँग्रेसने थेट तक्रार दाखल केली आहे. शाह यांच्या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे शहर चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा ठाणे शहर चर्चेत आले आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कशिश पार्क येथे नवं मुख्यमंत्री कार्यालय होणार आहे. याशिवाय आयुक्त कार्यालय आणि शासकीय कृषी विभागाचे कार्यालय देखील येथे उभारण्यात येणार आहे. ठाणे शहरातील कशिश पार्क येथे प्रशासकीय इमारत असून याच इमारतीत ही कार्यालये […]
Radhakrishna Vikhe : जिल्ह्यात बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. नेते मंडळींचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातच आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप शेतकरी विकास मंडळाने केला आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल केली आहे. संगमनेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचार संपल्यानंतरही विखेंकडून बैठकांचा आयोजन […]
Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आजपासून नितेश राणे यांची संजय राऊत यांच्या पत्रकारपरिषदेला प्रत्युत्तर म्हणून पत्रकार परिषद होणार आहे. आज सकाळीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर नितेश राणे यांनी आपली पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल […]
Market Committee Elections : बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी होत असललेल्या या निवडणुका राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळेच तर मातब्बर नेत्यांनी निवडणुकीत पॅनल उभे केले आहेत. उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी झंझावाती दौरे सुरू केले आहेत. प्रचार सभांतून जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत, त्यामुळे गावकीचे राजकारण ढवळून निघाले […]
Sangli People in Sudan : जिथे एकीकडे सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरू असताना, सुदानच्या सैन्याने दुसऱ्या देशातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्याचवेळी भारत सरकारने ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान तेथील भारतीय भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यात सांगली जिल्ह्यातील 100 जण अडकले होते. सांगलीतील सुदानमध्ये अडकलेले हे […]