मुंबई : संजय राऊतांनी आरोप केल्यानंतर मंत्री दादा भुसे आज विधानसभेच चांगलेच तापल्याचं पाहायला मिळालेत. दादा भुसेंनी थेट शरद पवारांची चाकरी करत असल्याचं संजय राऊतांना म्हंटलंय. त्यावर विधानसभेत अजित पवार दादा भुसेंवर चांगलेच चिडल्याचं दिसून आलं. लोकसभा निवडणुकीचा फायदा-तोटा पाहूनच राज्यात निवडणुकीचे रणशिंग ! अजित पवार म्हणाले, सभागृहात प्रत्येकाला आपली भूमिका मांडाण्याचा अधिकार आहे. तसंच […]
मुंबई : भाकरी मातोश्रीची खातात अन् चाकरी शरद पवारांची करत असल्याचा टोला मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विधानसभेतच लगावला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दादा भुसेंवर घोटाळा आरोप केला आहे. चौकशीत आरोप जर खरे निघाले तर आमदारकीचाच नाहीतर राजकारणातून राजीनामा देणार असल्याचं चॅलेंजही त्यांनी यावेळी दिलंय. मुंबईतील आणखी एक […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचे सर्वोच्च न्यायालयात भवितव्य काय?, या प्रश्नाचे आता सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे. १६ आमदारांचे काय होणार, ते आमदार अपात्र ठरणार का ?, मग सरकारमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार जाणार का ?, राष्ट्रपती राजवट लागेल का? निवडणुका लागतील का? लागल्या तर विधानसभा लोकसभा एकत्र होतील का ?, असे अनेक […]
महाराष्ट्राबद्दलचा पूर्वापार असलेला आकस मोदी सरकार आल्यापासून कृतीत उतरल्याचं म्हणत मुंबईतील वस्त्र आयुक्त कार्यालय दिल्लीला हलवल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत (sachin sawant congress) यांनी केला आहे. सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये केंद्र सरकारकडून वस्त्र आयुक्त रूप राशी यांना लिहिलेलं पत्र जोडलं आहे. या पत्रात वस्त्र आयुक्त कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात येत असल्याचा उल्लेख आहे. […]
“सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती ठेवली तरी या संपाच्या आडून आपला अजेंडा चालविणारे महाभाग आहेत तरी कोण? संपातील एक महिला कर्मचारी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर व देवेंद्र फडणवीसजी यांच्या कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीवर बोलली तिच्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे.” अशी मागणी भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती ठेवली तरी या संपाच्या […]
Mumbai : आदिवासी समाजात घुसखोरीचे प्रमाण जास्त आहे. या घुसखोरांमुळे मूळ आदिवासींवर अन्याय होत आहे. नोकऱ्या आणि विविध शिक्षणाच्या प्रवेशात आदिवासींवर अन्याय होत आहे, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार डॉ. किरण लहामटे (kiran Lahamate) यांनी सरकारला काही प्रश्न विचारले. आ. लहामटे यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात आदिवासी समाजावरील अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, […]