- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
‘स्वाभिमानाच्या विरोधात काम करू शकत नाही’; भर कोर्टातचं न्यायमूर्तींचा राजीनामा
Nagpur : नागपूर खंडपीठात आज एक आश्चर्यकारक घटना घडली. बदलीमुळे व्यथित होत न्यायमूर्तींनी चक्क कोर्टरुममध्येच राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव आज कोर्टरुममध्ये आले. येथे उपस्थितांशी बोलताना त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मी राजीनामा देत आहे, माझ्यामुळे जर कुणाचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत न्यायमूर्ती रोहित देव यांनी […]
-
पीक विम्यात अडचणीच अडचणी, केंद्राकडे पाठपुरावा करणार; धनंजय मुडेंची माहिती
मुंबई: आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शेतकर्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे. विधिमंडळ परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला या नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत देण्याचा नियम आहे. यात बदल करून किमान ९६ तास इतकी मुदत […]
-
हिंदू मुलींच्या संरक्षणार्थ नितेश राणे धावले, उंबरे धर्मांतर प्रकरणी उद्या राहुरीत जनआक्रोश मोर्चा…
अहमदनगर – जिल्ह्यात सध्या ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) आणि धर्मांतराची (Conversion) काही प्रकरणे समोर आली. उंबरे गावातही धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. हे प्रकरण थेट अधिवेशनात चर्चेचा मुद्दा झाला. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापलं. दरम्यान याच दोन मुद्द्यावरून उद्या (05 ऑगस्ट) रोजी जिल्ह्यातील राहुरीमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाला मोठ्या संख्यने नागरिकांनी तसेच सर्व […]
-
अहमदनगर : हरिश्चंद्रगडावर 6 पर्यटक भरकटले; एकाचा मृत्यू : घनदाट जंगलात नेमकं काय घडलं?
अमहदनगर : जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडावर फिरायला गेलेल्या पुण्यातील 6 पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिरताना गडावरील घनदाट जंगलात हरविल्याने गुरुवारी संध्याकाळी या सहाही जणांनी डोंगर कपारीत मुक्काम केला. मात्र पावसामुळे आणि थंडीमुळे यातील एकाचा मृत्यू झाला. अनिल गिते असं मृत पर्यटकाचं नाव आहे. तर अन्य 5 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून यातील तिघांची […]
-
भाजप-सेना युती अभेद्य…नगर मनपावर युतीचा झेंडा फडकविणार; भाजप निवडणुकीच्या तयारीला
Ahmedngar BJP : गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात भाजपा व शिवसेनेची युती राहिली आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे या युतीला तडे गेले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन झाले व विकासकामांना वेग आला. या युतीच्या माध्यमातून नगरमध्येही अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, […]
-
Ahmednagar News : तीन हजाराची लाच तलाठ्याला पडली महागात; चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित जमीनीचे दोघा भावांच्या नावे वेगळे खातेउतारे करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणे महिला तलाठ्याला चांगलीच महागात पडली आहे. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील तलाठी शुभांगी प्रल्हाद ससाणे हिच्याविरूद्ध लाच स्वीकारल्याचा गुन्हा सिद्ध झाला असून न्यायालयाने तिला ४ वर्षे सक्त मजुरी व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली […]









