महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी आज सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षावरील आतापर्यंत ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. आज सुनावणीच्या दरम्यान पहिल्यांदा तुषार मेहता […]
Dr. Ravi Godse On H3N2 Virus : भारतामध्ये गेल्या तीन वर्षापासून कोरोनाने थैमान घातले होते. या कालावधीत नागरिक लॉकडाऊनमुळे हैरान झाले होते. त्यानंतर कोरोनाचे काही नवीन व्हॅरिअंट देखील आले होते. आता पुन्हा नागरिकांची चिंता वाढवणारा व्हायरस आला आहे. H3N2 व्हायरस असे या व्हायरसचे नाव आहे. हा एक फ्लूचा व्हायरस आहे. या व्हायरसमुळे आत्तापर्यंत 4 मृत्यू […]
Ahmednagar News : मुंबई येथे बारावीचा पेपर सोशल मीडियाच्या साह्याने वेळेच्या आधीच फोडण्यात आला होता. या घटनेचा तपास करत मुंबई पोलिसांनी नगर (Ahmednagar) तालुक्यातील रुईछत्तीशी येथील मातोश्री भागोबाई भांबरे कृषी व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह पाच जणांना गजाआड केले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत संस्थेचे संचालक अक्षय बाळासाहेब भांबरे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. […]
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी आज सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षावरील आतापर्यंत ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. आज सुनावणीच्या दरम्यान पहिल्यांदा तुषार मेहता […]
अहमदनगर : इन्फ्लुएंझाने (H3N2) राज्यातील पहिला मृत्यू अहमदनगर शहरात झाला आहे. या तरुणाचा सोमवारी (ता. 13) रात्री साडेदहा वाजता मृत्यू झाला होता. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे देण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून इन्फ्ल्युएंझामुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा महाराष्ट्रातील पहिला तर देशातील तिसरा इन्फ्लुएंझा रुग्णाचा मृत्यू आहे.या विषाणूची लागण […]
सोलापूर : जिल्ह्यातील (Solapur) मंद्रूप येथील विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा (bailgadi morch) मुंबईच्या दिशेने निघाला आहे. नियोजित असलेल्या मंद्रूप एमआयडीसीच्या (Mandrup MIDC) क्षेत्रात असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावरुन एमआयडीसीचे नाव काढावे आणि आमचे नाव लावावे अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी मोर्चाचे (Farmers Morcha) प्रमुख प्रविण कुंभार यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षापासून सातबाऱ्यावरील एमआयडीसीचा शेरा […]