2024 साली नाहीतर आत्ताही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार चांगलेच चर्चेत आहेत. पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिल्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवारांनी मोठं विधान केलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार बोलत होते. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; […]
आप्पासाहेबांच्या भाविकांचं मतांमध्ये रुपांतर करण्याचा दृष्ट हेतू शिंदे-फडणवीस सरकारचा होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसचा शिबीराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते. किरीट सोमय्यांचं विखेंच्या विरोधात मंत्रालयातचं ठिय्या आंदोलन जितेंद्र आव्हाड म्हणाले, खारघरमधल्या मृत्यूंची खरी संख्या लपवली जात आहे. बाहेर मृतांचा आकडा 16 आलेला […]
Sharad Pawar On Eknath Khadase : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 2 हजार हून अधिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बोलताना राज्य व केंद्र सरकारवर जोरदार निशाणा […]
Sharad Pawar On Shinde Goverment : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 2 हजार हून अधिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बोलताना राज्य व केंद्र सरकारवर जोरदार निशाणा […]
भंडारा जिल्ह्यातील एकूण सहा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी काँग्रेसला डावलून राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपची युती झाली आहे. काही दिवसांपासून जी चर्चा राज्यात सुरु होती ती अखेर खरी ठरलीयं. अखेर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची युती झालीय. ही युती झाल्याने भंडारा जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा तडा जाणार असल्याचं बोललं जातंय. Nagraj Manjule: सत्य घटनेवर आधारीत, नागराज मंजुळेंची ‘खाशाबा’ चित्रपटाची पहिली झलक! […]
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. अशी भूमिका मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केली आहे. आज सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीनंतर देसाई यांनी सरकारचा निर्णय सांगितला, यावेळी बोलताना […]