- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मोदींना टिळक राष्ट्रीय पुरस्कार; नाना पटोलेंची सडकून टीका, म्हणाले, टिळक जिवंत असते तर…
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारावरुन काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सडकून टीका केली आहे. लोकमान्य टिळक यांना मोदींना पुरस्कार देणं आवडलं नसतं, ते जिवंत असते तर त्यांनीही विरोध केला असता, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान, 1 ऑगस्ट रोजी पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मैदानात हा पुरस्कार सोहळा पार पडणार […]
-
दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीत खलबतं; दिग्गज नेत्यांची हजेरी, लोकसभा निवडणुकीसाठी थोपटले दंड…
New Delhi Congress Meeting : मुलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच काँग्रेस फुटणार असल्याची अफवा भाजपकडून केली जात असून काँग्रेस तुटणार नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 48 मतदारसंघात तयारी सुरु असल्याचंही पटोलेंनी स्पष्ट केलंय. दरम्यान, दिल्लीत आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे […]
-
अजित पवारांनी 3 महिन्यांपूर्वीच बोलावली होती ‘गुप्त बैठक’… इथूनच सुरु झाली राष्ट्रवादीच्या फुटीची गोष्ट
महाराष्ट्रात सध्या काका-पुतण्याचा अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद चर्चांच्या केंद्रस्थानी आहे. मागील 10 दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींनंतर अखेरीस राष्ट्रवादी कोणाची हा मुद्दा निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला आहे. अजित पवार यांनी पूर्ण पक्षावर दावा केला आहे. तर शरद पवार यांनी पक्ष आणि चिन्ह कुठेही जाऊ देणार नसल्याचा निर्धार केला आहे. काका-पुतण्यामधील […]
-
‘उद्धव ठाकरे तर बाळासाहेबांच्याच नावाला कलंक’; रवी राणांचा घणाघात
Ravi Rana replies Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध भाजप कार्यकर्ते करत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेतेही ठाकरेंवर तुटून पडले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी उद्धव […]
-
Maharashtra Politics : भाजपाचं ‘ऑपरेशन लोटस’ होणार फेल? राष्ट्रवादीचे ‘हे’ 5 शिलेदार मैदानात
Maharashtra Politics : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर कोणाचा हक्क असेल असा प्रश्न राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) विचारला जात आहे. मात्र, पक्ष फुटल्यानंतर शरद पवार ज्या तडफेने उठले आहेत. राज्यात दौरे सुरू केले आहेत त्यावरून अजितदादांच्या अडचणी नक्कीच वाढल्या आहेत. शरद पवार यांनी पक्षातील कथित ऑपरेशन लोटस फेल करण्यासाठी पाच योद्ध्यांना तैनात केले आहे. […]
-
12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; पंकजा मुंडे, रामदास कदम, हर्षवर्धन पाटलांचा वनवास संपणार?
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राजकीय वनवासात गेलेल्या माजी आमदार पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रामदास कदम अशा मोठ्या नेत्यांचे विधीमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील अनेक दिवसांपासूनची 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे लवकरच 12 आमदारांची नियुक्ती होण्याची चिन्ह आहेत. याच 12 नावांमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून महत्वाच्या नेत्यांचे पुनर्वसन केलं […]









