Maharashtra political Crisis : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा उद्या (दि.11) सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीश धनंजय […]
संपूर्ण महाराष्ट्राला सत्तासंघर्षाचा निकाल कधी येणार? याकडं लागलं आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाचा निकाल होणार आहे. त्याआधीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी(Sanjay Raut) मोठं विधान केलंय. जे लोकं म्हणतात निकाल आमच्याच बाजून लागणार आहे त्यांनी काहीतरी गडबड केलीय, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात(Suprme Court) सत्तासंघर्षाचा निकालाविषयी प्रतिक्रिया देताना […]
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल हा काही तासांवर आला आहे. उद्या हा निर्णय लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आत्तापर्यंत या ऐतिहासिक घटनेत काय झाले, ते आपण जाणून घेणार आहोत. मागच्या वर्षी 2022 सालच्या जून महिन्यात विधान परिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणूकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला तर […]
सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवरच येऊन ठेपला आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच हा निकाल लागणार आहे. संपूर्ण राज्यासह देशाला या निर्णयाची उत्सुकता लागलेली असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. 16 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयाचा नागरिक आणि राज्यकर्ते सन्मानपूर्वक स्वीकार करतील, अशी आशा […]
नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराजांवर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराज यांच्यावर आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी अहमदनगरच्या दिल्लीगेट परिसरात कालीचरण महाराजांनी सभेत आक्षेपार्ह भाषण केलं होतं. त्यानंतर तोफखाना पोलिसांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्यच, त्यांना देखील जावे लागेल, […]
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत 1992 सारख्या दंगलीचा कट रचला होता, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राणे कुटुंबिय आणि ठाकरे गटामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. अशातच आमदार राणेंनी केलेल्या आरोपानंतर राज्यात खळबळ माजली आहे. राणेंच्या आरोपांवर ठाकरे गटाचे नेते अंबादान दानवे यांनीही तत्काळ प्रतिक्रिया देत […]