जनतेमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळे 400 पार दावा चालणार नाही. इंडिया आघाडीची सत्ता येईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
निकाल कधी लागणार अशी वाट पाहून असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिक्षा संपली आहे. उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाई पद्धतीने बारावीचा निकाल लागणार आहे.
भाजप शिवसेा युती असताना कायम युतीच्या किंवा आपल्या उमेदवारा मतदान करणारे उद्धव ठाकरे कुटुंबाने या निवडणुकीत प्रथमच काँग्रसला मतदान केल आहे.
माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारेंचं काय झाले? ते कुठे आहेत? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवारांनी केेला.
आज (मंगळवार 20) विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.
Sangali MP सांगलीचा खासदार नेमका कोण होणार याबद्दल पैज लावणं दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं. दोघांवर थेट जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल