एफआरपी वाढली पाहिजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला पाहिजे यात दुमत नाही. परंतु, ज्या वेळी एफआरपी मध्ये वाढ केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या (PM Narendra Modi) उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोल्यात जाहीर सभा घेतली.
मला महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं सुख मिळालं असून, 2014 ते 2024 या काळात जनतेने भाजपाला भरभरून आशिर्वाद दिले आहेत.
छत्रपती संभाजीनंगरमधील गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत तरुणांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला.
गेल्या ३५ वर्षात दिलीप वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्याचा परिपूर्ण विकास केला आहे.
जिल्ह्यात महायुती सरकारच्या माध्यमातून मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. रखडलेल्या अनेक प्रकल्पांना गती देण्यात आली आहे.