Narayan Rane Net Worth: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे महायुतीकडून (Mahayuti) रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून (Ratnagiri-Sindhudurg LokSabha) लोकसभा लढवत आहेत. काल त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाख केला. यावेळी राणेंनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्या प्रतिज्ञापत्रानुसार, राणेंकडे 137 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. Ahmednagar : तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 56 […]
Ahmednagar PM Kisan scheme Subsidy on Farmers Account : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्या संकल्पनेतून शेतक-यांसाठी सुरु करण्यात आलेल्या किसान सन्मान योजनेचा ( PM Kisan scheme ) लाभ मतदार संघातील २ लाख ८२ हजार शेतक-यांना झाला असून, या योजनेचे सुमारे ५६ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान बॅक खात्यात वर्ग ( Farmers Account […]
Nashik Police Detection Branch Squads included Women Police : पोलिस दलामध्ये महिला पोलिसांना महत्त्वाचे पदे, जबाबदारी दिली जात नाही. पोलिस अधिकारी असू की महिला कर्मचारी यांना कायम दुय्यम जबाबदारी दिली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात असेच चित्र आहे. पण नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (sandeep karnik) यांनी एक धाडसी निर्णय घेतला आहे. नाशिक शहरातील (Nashik City) पोलिस […]
अहमदनगर : शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघातील निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी हातात घेतली आहे. मतदारसंघातील सामान्य मतदार हीच माझी शक्ती आहे. या मतदारांच्या विश्वासावरच आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत, ही लढाई धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशी आहे, अशी टीका शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यांनी केली. कॉंग्रेसने माझा गांभीर्याने […]
Dharashiv Loksabha : धाराशिव या मतदार संघातील राजकारण पाहिलं तर ते एका कुटुंबातील राजकीय संघर्ष म्हणता येईल असं आहे. पद्मसिंह पाटलांपासून सुरू झालेला राजकीय संघर्ष हा आज ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्यातही सुरू असल्याचं समोर आलं आहे. मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर जोरदार टीका केली आहे. तू कोणाला जॅक, […]
Sharad Pawar : राजकारणात चढ-उतार येत असतात. हा जळगाव जिल्हा कायम काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला आहे. 1956-57 साली संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठा संघर्ष झाला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे राज्य आल्यानंतर येथे मोठे बदल झाले आहेत हे नक्की. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर अनेक जिल्ह्यात आज महाविकास आघाडीला वातावरण चांगलं आहे. तसंच, या जिल्ह्यातही आहे. पक्षामध्ये […]