रोजच्या प्रेम कर या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन मुलीने आत्महत्या केली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे.
विधानसभेच्या तोंडावरच महायुतीत फटाके फुटायला सुरूवात झाली आहे. रामदास कदमांच्या दाव्यावर फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी.
छगन भुजबल नाशिक जिल्हा सोडून विधानसभा लढवणार आहेत अशी चर्चा असल्याबद्दल भुजबळांना विचारलं असता ते म्हणाले मी कुठेही जाणार नाही.
पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत 23 उमेदवारांसाठी 18 सभा घेतल्या होत्या. मात्र, त्यापैकी फक्त पाच उमेदवार विजयी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात त्याला फार महत्व देण्याची गरज नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर टीका केली.
संजय पांडे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून त्यांनी कोणत्या पक्षातून आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबद्दलही घोषणा केली आहे.