Manoj Jarange Criticized Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange) विरोधात राज्य सरकार आक्रमक झाले आहे. काल विधानसभेच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी (Rahul Narvekar) आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणातून प्रतिक्रिया येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. राज्य […]
यवतमाळ : येत्या काहीच दिवसात देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यात आज (दि.28) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यवतमाळ दौऱ्यावर येत असून, लोकसभा निवडणुकांपूर्वी या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदींच्या दौऱ्याबरोबरच सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी […]
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (28 फेब्रवारी) यवतमाळ दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यात मोदींच्या उपस्थितीत भव्य महिला मेळावा पार पडणार आहे. यासोबतच वरोरा वणी महामार्गावरील 18 कि.मी. चौपदरीकरण कामाचे लोकार्पण, सलाईखुर्द तिरोरा महामार्गाविरील 42 कि.मी. काँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण, साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या 55.80 कि.मी. दुपदरी रस्त्याचे लोकार्पण, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत विदर्भ […]
Rohit Pawar : कर्जत एमआयडीसी वरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजप आमदार राम शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. यातच आता हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज विधानभवनात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये याबाबत एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. BREAKING : अशोक सराफ यांना संगीत नाटक […]
Bacchu Kadu : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) उपमु्ख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे राज्य सरकार आक्रमक झाले आहे. काल अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला. विधानसभा अध्यक्षांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर राजकीय वर्तुळातूनही त्यांच्या वक्तव्यांवर नाराजीचा सूर उमटला. आताही आमदार बच्चू कडू यांनी […]
Akola Food Poisoning News : अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी (Akola) समोर आली आहे. अकोला शहरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणात मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे. हा पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात […]