- Letsupp »
- vidarbha
विदर्भ
-
सुनील केदार यांचा मुक्काम कोठडीतच; जामीन अन् शिक्षेला स्थगिती न्यायालयाने नाकारली
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणात काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या अडचणी अजूनही कमी झालेल्या नाहीत. या प्रकरणी त्यांना जामीन आणि शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी सत्र न्यायालयाने नाकारली आहे. सुनील केदार यांच्यासाठी हा आणखी एक धक्का मानला जात आहे. सुनील केदार यांना मायग्रेनचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयाती अतिदक्षता विभागात […]
-
Radhakrishna Vikhe : सत्तेसाठी एकत्र आलेले लोक म्हणजे ‘इंडिया’ आघाडी; विखे पाटलांनी व्याख्याच सांगितली
Radhakrishna Vikhe : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Radhakrishna Vikhe) विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली. इंडिया आघाडी (INDIA Alliacne) म्हणजे सत्तेच्या लालसेने एकत्र आलेले लोक आहेत. हे कधीच समोर आले नाहीत, अशी टीका मंत्री विखे पाटील होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तान मंत्री विखे पाटील अकोल्यात […]
-
Eknath Khadase यांच्या डोक्यावर परिणाम, चप्पल घ्यायलाही पैसे नाही; महाजनांची बोचरी टीका
Eknath Khadase : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यामध्ये नेहमीच टीका-टिप्पणी सुरू असते. यावेळी देखील महाजन यांनी खडसे यांच्यावर यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांच्यावर लवकरच उपचार करावे लागतील. तसेच त्यांना एवढे दंड झाले आहेत की, त्यांना चप्पल घेण्यासाठी ही पैसे उरलेले नाहीत. अशी टीका महाजनांनी केली. ‘…तर पंतप्रधानांची पहिली सही […]
-
Manoj jarange : ‘पोलिसांनी वाहनं अडवली तर गृहमंत्र्यांच्या घरी जाऊन बसू’; जरांगेंचा रोखठोक इशारा
Manoj jarange : मराठा आरक्षणासाठी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आरपारच्या भूमिकेत दिसत आहेत. काल त्यांनी मुंबईकडे जाण्यासाठी कोणता मार्ग असेल याची माहिती दिली. एकदा मुंबईत पोहोचलो की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. पोलिसांनी मराठा आंदोलकांची […]
-
तानाशाही प्रवृत्तीच्या भाजपमुळं लोकशाही धोक्यात; नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका
Congress Maharally : आज देशाची लोकशाही व्यवस्था धोक्यात आली आहे. केंद्रातील भाजपचे (BJP) उद्योगपती धार्जिणं सरकार शेतकरी, कामगार तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्यांना संपवण्याचा घाट घालत आहे. त्यामुळं आता देशाची लोकतांत्रिक व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. महात्मा गांधींजींनी जसं चले जाव आंदोलन करून इंग्रजांना देश सोडायला भाग पाडलं, तसं राहुल गांधींच्या नेतृत्वात भाजपच्या तानाशाही सरकारला […]
-
भाजप खासदार गुपचूप भेटल्याचा दावा; ‘तो’ किस्सा सांगत राहुल गांधींचा भाजपच्या कारभारावर हल्लाबोल
Rahul Gandhi : कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महारॅलीला संबोधित केलं. यावेळी राहुल गांधी भाजपवर जोरदार निशाणा साधला. राहुल म्हणाले की, देशात विचारसरणीची लढाई सुरू आहे. तर भाजपमध्ये गुलामी आणि राजेशाही प्रमाणे कारभार चालतो. यावेळी त्यांनी एका भाजप खासदाराची भेटीचा किस्सा देखील सांगितला. तसेच नाना पटोले यांनी मोदींना प्रश्न विचारला म्हणूनच त्यांना […]









