Devendra Fadnavis : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. या घडामोडीतच प्रदेश भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन, अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल […]
नागपूर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाची मागणी मनोज जरंगे पाटील करत आहेत. या मागणीला आमचा विरोध आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं. जरांगे हे आरक्षण देण्यासाठी सरकारवर दबाव वाढवत आहेत, त्यांना आरक्षण द्यावं. पण, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. चुकूनही असे घडलं […]
Darmababa Atram On Ajit Pawar CM Post : मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनीदेखील डोके वर काढले होते. त्या चर्चांना थोडासा पूर्णविराम मिळत नाही तोच काल (दि. 27) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मी पुन्हा येईल हा व्हिडिओ ट्विट करत राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. मात्र, […]
Vijay Wadettiwar on Dhanajay Munde : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचं (Farmer) सत्र काही थांबताना दिसत नाही. त्यातच राज्यातील सरकारी यंत्रणेनंही शेतकरी कुटुंबियांना वाऱ्यावर सोडून दिल्याचं चित्र आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याच्या चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो, असं आश्वासन देऊनही कृषिमंत्री धनंजय मुंडे […]
Sudhir Mungantiwar : धुळे जिल्ह्यातील बोरी पट्ट्यात नरभक्षक बिबट्याने धुडगूस घातल्याने बिबट्याला मारण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिले आहेत. या नरभक्षक बिबट्याने आत्तापर्यंत 2 बालकांचा बळी घेतला असून एका बालकाला गंभीर जखमी केलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनंतर अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट्याला मारण्याचे आदेश दिले आहे. ‘बाबा महाराज सातारकर देशाचे अनमोल […]
Mohan Bhagwat : मणिपूर (Manipur Violence) सध्या शांत होत आहे. पण, आपापसांत हा वाद कसा झाला? अनेक वर्षांपासून तिथे मैतेई व कुकी सोबत राहत होते. अचानक कसा वाद झाला? मणिपूर भारताच्या सीमेवरील राज्य आहे. तिथे असे वाद होण्यात कुणाचा फायदा आहे? हे सगळं करणारे बाहेरचे लोक होते का? असे सवाल भागवत यांनी उपस्थित केले. केंद्र […]