Sanjay Raut On Anand Nirgude Resignation : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे (Anand Nirgude) यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विरोधकांच्या निशाण्यावर राज्य सरकार आले असून, विविध प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मनात निरगुडेंच्या राजीनाम्यानंतर अनेक प्रश्नांनी काहूर माजवलं असून, […]
Weather Update : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने थैमान (Cyclone Michaung) घातले असून मुसळधार पाऊस पडला. या पावसात (Rain Alert) मोठे नुकसान झाले. अनेक जण मृत्यूमुखी पडले. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला आहे. काही ठिकाणी पाऊस झाला तसेच सर्वत्र ढगाळ हवामान होते. अशातच आता हवामान विभागाने (Weather Update) पुन्हा काही राज्यांत […]
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : काश्मिरसोडून गेलेल्या पंडितांना पुन्हा माघारी आणण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी (Narendra Modi) घेतील का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. यारव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कलम 370 वर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका राज्यसभेत वेगळी, लोकसभेत वेगळी, इकडेही, तिकडेही, तबलाही, डग्गाही […]
Winter Session 2023 : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) प्रचाराला गेले होते. यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी अधिवेशानात (Winter Session 2023) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्हाला तिकडं प्रचाराला जाण्याची गरज नव्हती. तिथं मोदींचा करिष्मा असताना तुम्हाला कोण विचरतो? असा टोला जयंत पाटील […]
Jayant Patil On Devendra Fadnavis : मध्यप्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan),आणि छत्तीसगड (Chhattisgarh) या राज्यातील विधानसभा निवडणुकीत तुमचा विजय झाला. याचा आनंद आहे. त्या राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांची स्वतःची इमेज आहे. तुम्हाला त्या राज्यांत कोण विचारतंय? असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
Uddhav Thackeray On Article 370 : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्वागत केले आहे. मात्र, यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मार्मिक टोला लगावला आहे. जम्मू-काश्मीरबाबत आज (दि.12) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो असे ठाकरे म्हणाले. मात्र, सध्या गॅरेंटीचा जमाना आहे. त्यामुळे आता […]