- Letsupp »
- vidarbha
विदर्भ
-
‘एक तडीपार देशाचा गृहमंत्री तर माझ्यासारखा आदिवासी…’; वसंत पुरकेंची भाजपवर टीका
गडचिरोली : भारत हा एक समृध्द लोकशाही असलेला देश आहे. मात्र, आता भाजप सत्तेत आल्यापासून देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. दरम्यान, आता कॉंग्रेस नेते आणि माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके (Vasant Purke) यांनीही भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. भाजपकडून लोकशाहीची मुस्कटदाबी सुरू असून देशातील लोकशाही टिकवायची असेल तर भाजपला सत्तेतून खेचलं पाहीजे, असं […]
-
शासन आपल्या दारी`त एका स्टेटसने खासदारासह प्रशासकीय यंत्रणेला फुटला घाम!
बुलढाणा : राज्य सरकारचा सध्या चर्चेत असलेला कार्यक्रम शासन आपल्या दारी नुकताच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे पार पडला. राज्यात मराठा आंदोलनाचे लोण पसरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कार्यक्रम घेतला. राज्यात अनेक ठिकाणी रास्ता-रोको झाला. काही ठिकाणी बसेसची तोडफोड आणि जाळपोळ होत होती. अशा संकट काळात बुलढाणा येथील कार्यक्रम अधिकारी आणि पोलिसांची कसोटी घेणारा […]
-
2002 पर्यंत आरएसएसने तिरंगा का फडकवला नाही? मोहन भागवतांनी सांगून टाकलं…
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात तिरंगा झेंडा फडकवत नसल्याची टीका अनेकदा विरोधकांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच एका कार्यक्रमात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एका तरुणाने 1950 ते 2002 पर्यंत आरएसएसच्या कार्यालयात तिरंगा का फडकवला नाही? असा थेट सवाल केल्यानंतर मोहन भागवत यांनी काँग्रेसवर जळजळीत टीका करीत प्रत्युत्तर दिलं आहे. अजितदादांनी वाद […]
-
‘जोपर्यंत समाजात भेदभाव, तोपर्यंत आरक्षण…’ सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
Mohan Bhagwat on Reservation : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नागपूर येथे आरक्षणावर मोठे विधान केले आहे. जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांना जातीच्या आधारावर भेदभावामुळे आरक्षण मिळते. मंडल आयोगाच्या शिफारशींनंतर ओबीसींनाही आरक्षण मिळाले, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. मोहन भागवत […]
-
Amravati : थंड डोक्याने आई अन् लहान भावाला संपवले; काळजाचा थरकाप उडविणारे दुहेरी हत्याकांड
Crime : अमरावती : येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आई आणि लहान भावाची भूल देऊन हत्या केली आहे. सौरभ कापसे असे आरोपी मुलाचे नाव आहे तर नीलिमा कापसे आणि आयुष कापसे अशी मृतांची नावं आहेत. आरोपी मुलाने आधी भाजीमध्ये धोतरा मिसळून दोघांना खाऊ घातला. नंतर त्यांना अशक्त वाटू लागल्याने मुलाने एका […]
-
Maratha Reservation : ‘सत्ताधाऱ्यांची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल’; वडेट्टीवारांनी दिलं आव्हान
Maratha Reservation : जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या (Maratha Reservation) घटनेने महाराष्ट्रात संताप उसळला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे निघत आहेत. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला […]









