- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्यावर दु:खाचा डोंगर; बहीण भारतीताई महेंद्र लाड यांचं निधन
पतंगराव कदम यांचे 9 मार्च 2018 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. प्रदीर्घ आजारानंतर अवयव निकामी झाल्याने मुंबईतील
-
राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! मराठवाडा अन् विदर्भात धो धो कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुढील तीन दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज (Rain Alert) व्यक्त करण्यात आला आहे.
-
उष्णता वाढणार, घामाच्या धारा निघणार; काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
-
शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईनने पाणी देण्याचा विचार; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrushna Vikhe Patil On Farmer Water Problem : निळवंडे धरणाचे (Nilwande Dam) काम पूर्ण होण्यासाठी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे योगदान आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुरवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिली. निळवंडे कालव्याच्या अस्तरीकरणासंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना […]
-
‘डॉ. वळसंगकर किरकोळ कारणावरुन आत्महत्या करुच शकत नाही’; आरोपीच्या वकीलांना वेगळीच शंका…
न्युरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी आरोपी मनिषा मानेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीयं.
-
एक वाटी आमरस अन् मोदक खाण्यासाठी दीड कोटी, शेतकऱ्यांना 1 रूपयाही नाही; राजू शेट्टी आक्रमक
Raju Shetty Criticized Mahayuti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी अजितदादांवर (Ajit Pawar) हल्लाबोल केलाय. आज त्यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारवर (Mahayuti) हल्लाबोल केलाय. राजू शेट्टी यांनी म्हटलंय की, हेच सर्व प्रश्न घेऊन नाशिकमध्ये दोन दिवस दौरा काढला (Maharashtra Politics) आहे. मंत्रालयात […]









