- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Hasan Mushrif : ‘पृथ्वीराज चव्हाणांमुळेच आघाडीची सत्ता गेली’; मुश्रीफांचं रोखठोक प्रत्युत्तर
Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसनेच आमचं सरकार पाडलं असा आरोप केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) सत्ताधारी अजित पवार गटाच्या निशाण्यावर आले आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्यानंतर आता वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीही पृथ्वीराज चव्हाणांवर तोफ डागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्यासाठीच पृथ्वीराज चव्हाणांना राज्यात पाठवण्यात आलं होतं, अशी घणाघाती टीका मुश्रीफ यांनी […]
-
Sangli News : वंचित आघाडीच्या सभेत टिपू सुलतानचा फोटो; आंबेडकरांचं पोलिसांना थेट आव्हान
Sangli News : वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) सांगलीत सभा झाली. या सभेत व्यासपीठावर टिपू सुलतानचीही प्रतिमा ठेवण्यात आली होती. या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना पोलिसांनी टिपू सुलतानच्या (Tipu Sultan) प्रतिमेला पुष्पहार घालू नये असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना सांगितलं. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांना भरसभेतच स्पष्ट शब्दांत इशारा […]
-
Maratha Reservation : ‘भुजबळांनी राजीनामाच दिला पाहिजे’; विखे पाटलांचा नाराजीचा सूर
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत असतानाच ओबीसी आरक्षणाने उचल खाल्ली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मोर्चा सांभाळला आहे. ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच अस्वस्थतेला छगन भुजबळ यांनी जालन्यातील अंबड येथे ओबीसी एल्गार सभेत वाट करून दिली. त्यांच्या साथीला आता अन्य ओबीसी […]
-
शिक्षकाने पत्नीचा गळा चिरला, मुलाचा उशी ठेऊन जीव घेतला अन् स्वत:ही संपला
Solapur News : सोलापुरातील बार्शीमधून मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे. एका शिक्षकाने आपलं अख्ख कुटुंबच संपवून(Murder) स्वत: आत्महत्या(Suicide) केल्याचं समोर आलं आहे. शिक्षकाने पत्नीचा गळा चिरुन मुलाचा उशी ठेऊन जीव घेत स्वत: गळफास घेत आत्महत्या केलीयं. विशेष म्हणजे पती-पत्नी दोघेही शाळेत शिक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. या घटनेमुळे सोलापूर जिल्हा हादरुन गेला असून […]
-
कोयना-कृष्णेचा पाणी प्रश्न पेटला! कोयनेचा सातबारा देसाईंच्या नावावर नाही, संजयकाका पाटलांची सडकून टीका
Koyna-Krishna : गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील पाणी प्रश्न पेटला होता. त्यानंतर राज्य सरकारने जायकवाडीतून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिले. हा पाणी प्रश्न सुटत नाही, तोच आता कोयना-कृष्णा पाणी प्रश्नावरून (Koyna-Krishna) सातारा आणि सांगली जिल्ह्यात चांगलचं वातावरण पेटलं. कोयनेतून सांगलीला पाणी सोडण्यावरून महायुतीमध्येही संघर्ष उफाळून आल्याचं दिसतं. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर भाजपचे खासदार […]
-
Ajit Pawar : ‘कायद्याच्या चौकटीत टिकणारंच आरक्षण दिलं पाहिजे’; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. राजकारणातही सध्या याच मुद्द्यावर सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. आता याच मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाच्या […]










