Manoj Jarange : वेळ पडल्यास आम्ही भजी खाऊ, पण माझ्या समाजाशी प्रामाणिक राहणार असल्याचं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे(Manoj Jarange) सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांनी आज धाराशिवमधील कळंबमध्ये माध्यमांशी संवाद साधला. अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या दादा मुख्यमंत्री झाले तर… […]
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका. त्यांना वेगळे आरक्षण द्या, अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली आहे. जरांगेंनी त्यांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त […]
Nagar Urban Bank : नगर शहरातील नगर अर्बन बॅंकेवर बुधवारी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नगर अर्बन बॅंकेची मान्यता रद्द केल्याची माहिती समोर आली. यामुळे बँकेच्या ठेवीदारांच्या चिंतेत मोठी भर पडली. आता ठेवीदारांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली. बँकेत ज्यांच्या ठेवी आहे. ठेवीदारांना ठेवी […]
मुंबई : पीकविमा (Crop insurance) काढल्यानंतरही विमा कंपन्यांकडून (Insurance company) नुकसान भरपाई दिली जात नसल्याचा आरोप सतत शेतकऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान, आता सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत, कोविड काळातील ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देय बाकी आहे, ती 8 दिवसांच्या आत जमा करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. नुकसान भरपाई आठ […]
Jitendra Awhad On Anna Hajare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) हे सध्या देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. अण्णा हजारे यांनी साधलेल्या चुप्पीवरून विरोधी पक्षातील नेते त्यांच्यावर थेट टीका करू लागले आहेत. त्यावर अण्णा हजारे यांनी अद्याप उत्तरे दिली आहेत. आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी एक्सवर एक ओळ एक्सवर […]
Vijay wadettiwar : सोमवारी नांदेडमधील शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital Death) एकाच दिवशी 24 जणांना जीव गमवावा लागला होता. तर त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 41 जणांचा मृत्यू झाल्यानं विरोधकांनी राज्य सरकावर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी हे मृत्यू सरकारने केलेले खूनच आहेत, अशी टीका […]