मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) बारसू (Barsu Refinery) परिसराला भेट देणार आहेत. त्या प्रकल्पच्या परिसरातील पाचही गावातील नागरिकांना ते भेटणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. बारसू प्रकरणातील प्रश्न मांडण्यासाठी विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना राऊत म्हणाले की सरकारला जर […]
Nana Patole On CM Post : राज्यात (Maharashtra) सध्या आगामी मुख्यमंत्रिपदाची (CM Post)स्पर्धा सरु आहे. त्यात काँग्रेसला पडायचे नाही. जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी (Congress)महत्वाचे आहेत. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन लढत आहोत. मुख्यमंत्री कोणाला करायचे हे जनताच ठरवेल. काँग्रेसकडे प्लॅन बी, प्लॅन सी, सगळे प्लॅन तयार आहेत. आम्ही ते प्लॅन योग्यवेळी सांगणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी […]
Ram Shinde VS Rohit Pawar : कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राम शिंदे आणि विद्यमान आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात चुरस आहे. या मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चुरस वाढल्याचे दिसून येत आहे. भाजपचे आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे-अमित शाह न […]
सरकारला जर हा प्रकल्प चांगला आहे, असं वाटत असेल तर त्यांनी पोलिसांच्या छावण्या हटवून लोकांशी थेट संवाद साधायला हवा. लोकांच्या घरात जाऊन त्यांना समजून सांगायला हवं. अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. बारसू प्रकरणातील हे प्रश्न मांडण्यासाठी आज आंदोलक आज उद्धव ठाकरे यांना भेटल्याची माहितीही विनायक राऊत यांनी आज […]
Eknath Shinde On Action Mode : शरद पाइरांच्या भाकरी फिरवण्याचा वक्तव्यावर बाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पवार साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा काय अर्थ घ्यायचा हे मी काय सांगनार ते त्यांनाच विचार. त्यांच्या काही गोष्टी आपल्याला माहित आहेत त्यामुळे त्या गांभिर्याने घेत असतो. बारसु प्रकरणाबाबत काल माझी फोनवरुन चर्चा झाली होती. […]
Maratha Morcha : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय नुकताच दिला आहे. यावरुन आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. या निर्णयामुळे 2019मधील एमपीएससीच्या जाहीरातीनुसार नोकरी मिळालेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. हा निर्णय मराठा समाजाला एक मोठा धक्का मानला जात आहे. यावरुन आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यांनी राज्य सरकारला […]