- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘चाटूगिरीचा उत्सांग’ म्हणत आमदार नितेश राणेंनी पुन्हा राऊतांना डिवचलं
सजंय राऊतांमध्ये चाटूगिरीचा उत्सांग असून त्यांच्या चाटूगिरीला खरोखर दाद दिली पाहिजे, ते 24 तास चाटूगिरी कसा करु शकतात, या शब्दांत भाजपचे आमदार नितेश राऊत यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना डिवचलं आहे. दरम्यान, संजय राऊतांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. Sirf Ek Banda Kafi Hai: मनोज […]
-
Madha Lok Sabha : राष्ट्रवादीची धाकधुक वाढली; आमदार शिंदे बंधुंची महत्त्वाच्या बैठकीला दांडी
माढा : एकेकाळी बालेकिल्ला अन् शरद पवार यांचा मतदारसंघ असलेला माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा काबिज करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. नुकतीच मुंबईत या मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली. यात मतदारसंघातील पक्षाची ताकद, कमी असलेल्या ठिकाणी करायच्या उपाययोजना, मतांची गणिती अशा विविध गोष्टींचा आढावा घेण्यात आला. याशिवाय फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी आमदार रामराजे नाईक निंबाळकर […]
-
पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांच्या वक्तव्याचा नेहमीच..
Chandrashekhar Bawankule : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमात भाजपबाबत वक्तव्य करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्याने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांत चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास केला […]
-
कर्नाटकला पाणी द्यायचं का?; जयंत पाटलांनी सरकारला दिला ‘हा’ सल्ला
Jayant Patil Karnataka Water Demand : कर्नाटकात जलाशयांची पातळी घटल्यानंतर कर्नाटकात महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात येतं. यंदा कर्नाटकच्या जलाशयांतील पाण्याची पातळी घटल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाणी सोडण्याची विनवणी केली आहे. कर्नाटकला 5 टीएमसी पाणी सोडण्याबाबतचं पत्र सिद्धरामय्यांनी लिहिलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली […]
-
निळवंडेचं पाणी सुटलं, आता श्रेयवादाची लढाई; जयंत पाटील म्हणाले, आघाडी सरकारने…
Jayant Patil : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी वाहते झाल्यानंतर आज या धरणावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे धरणाच्या कामाला गती मिळाली आणि आज कालव्यातून पाणी सोडता आल्याचे सांगितले. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसही सरसावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. […]
-
सलग दुसऱ्या दिवशीही प्रीतम मुंडेंचा भाजपला घरचा आहेर…
सलग दुसऱ्या दिवशीही भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. दिल्लीतील महिला कुस्तीपटूंचं आंदोलन आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीवर सडेतोड भाष्य करीत त्यांनी एक प्रकारे सरकारला घरचा आहेरच दिला आहे. महिला कुस्तीपटूंची दखल घेतली नाही हे लोकशाहीत स्वागतार्ह नसल्याचं त्यांनी काल म्हटलं होतं. त्यानंतर आज त्यांनी फक्त 6 हजार रुपये देणं हा शेतकऱ्यांचा […]










