- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Sujay Vikhe : आमची कोंडी करणारा अजून जन्माला यायचाय; सुजय विखेंचा लंके-औटींना टोला
Sujay Vikhe Said Opponents tried to confuse me in Lok Sabha elections : सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पारनेर तालुका बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी (vijay auti) या […]
-
New Sand Policy : वाळू खरेदीसाठी आधार क्रमांकही लागणार, जाणून घ्या प्रक्रिया…
Aadhar Mandatory for Purchase Sand : राज्यातील (Maharashtra) प्रत्येक नागरिकाला स्वस्त दरात वाळू मिळण्यासाठी राज्य सरकारनं (State Government)नवीन वाळू धोरण तयार केलं आहे. त्यामुळे आता वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. राज्य सरकारने या नव्या वाळू धोरणाला नुकतीच मान्यता (Approval of the new sand policy by the state government)दिली आहे. त्यामुळे आता राज्यात नवीन वाळू […]
-
Barsu Refinery : स्थानिकांचा विरोध का? हे समजून घेतलं पाहिजे; सामंताच्या भेटीनंतर पवारांचा मोलाचा सल्ला
बारसू मध्ये पोलीस दलाचा वापर केला गेला, अशी आमची तक्रार होती. पण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आता तिथे कोणत्याही प्रकारचा पोलीस बळाचा वापर केला जात नसल्याची माहिती दिली आहे. याशिवाय सध्या तिथे कोणतेही काम होत नाही, फक्त त्या ठिकाणी काही भागात माती परीक्षण होत आहे, अशी माहिती आज उद्योग मंत्र्यांनी भेटून दिल्याची माहिती शरद पवार […]
-
भाजप नेते बिघडले, शिंदेंच्या खुर्चीवरच गदा ? ; पाहा, काय घडतंय राजकारण..
BJP Leaders Unhappy With Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. सत्ताधारी गटाकडून या चर्चांचा इन्कार केला जात असला तरी शिंदे यांनी अचानक घेतलेल्या तीन दिवसांच्या सुट्टीने या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. अशातच आणखी एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टीचे […]
-
रिफायनरीबाबत शरद पवार यांच्याशी काय चर्चा झाली, उदय सामंत यांनी सांगितलं…
राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून मंगळवारी सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात पुन्हा भेट झाली. शरद […]
-
राज्याचा मुख्य सचिव कोण ?; शिंदे-फडणवीसांच्या मर्जीतला ‘हा’ अधिकारी चर्चेत
Maharashtra : राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव येत्या 28 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर मुख्य सचिवपदी कुणाला संधी मिळणार असा प्रश्न चर्चेत आहे. त्यात सध्याच्या घडीला मनोज सौनिक, सुजाता सौनिक आणि डॉ. नितीन करीर या तिघांची नावे आघाडीवर आहेत. या तिघांपैकी एका जणाची मुख्य सचिव म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या अनेक अविश्वसनीय […]










